शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

HSC Exam: परीक्षा केंद्रावर मोबाईल नाहीच, केंद्र परिसरातील दुकाने, शॉप बंदच राहणार

By appasaheb.patil | Updated: February 21, 2023 09:28 IST

आजपासून बारावी परीक्षेस होणार प्रारंभ; पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात असणार

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ होत आहे. या निमित्ताने सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांनी सर्वच परीक्षा केंद्रांवर विशेष पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईलला बंदी घालण्यात आली असून केंद्र परिसरातील दुकाने, शॉप बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जिल्ह्यात २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ या कालावधीत इयत्ता बारावीची व २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर शहरात परीक्षा केंद्राच्या १०० मिटर परिसरात २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६.३० फौजदारी संहिता १९७३ चे कलम १४४ चे आदेश लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत फौजदारी संहिता १०७३ चे कलम १४४ अन्वये सकाळी १० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्राभोवती १०० मीटर परिसरात असलेली झेरॉक्स केंद्र, फॅक्स, ई-मेल, इंटरनेट, मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झिस्ट्रर यांचा वापर करण्यास बंदी आहे. संबंधित शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांचे परीक्षेशी संबंधित कर्तव्य चोखपणे, कोणताही अडथळा अथवा उपद्रव न होता बजावता यावे असेही पोलिसांनी कळविले आहे.

परीक्षा केंद्रावर वाहनांना बंदी...

या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात शांततेला बाधा निर्माण होईल असे कृत्य करता येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही वाहनास प्रवेशास मनाई राहील. परीक्षेत संबंधित नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात प्रवेश नसेल केवळ संबंधित परीक्षा केंद्रावर नेमणूक केलेले मुख्याध्यापक, कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, उमेदवार यांनाच परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश राहणार आहे. 

सदरचा आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी ,परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी, अंमलदार यांना परीक्षेसंबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाही. परंतु भ्रमणध्वनीचा वापर केवळ केंद्र संचालक आणि दक्षता बैठक यांनाच करता येईल इतर सर्वांना भ्रमणध्वनी वापरास बंदी असेल. 

टॅग्स :examपरीक्षाHSC / 12th Exam12वी परीक्षाMobileमोबाइल