शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मैत्रेने घातला चार हजार लोकांना गंडा, आर्थिक गुन्हे शाखेची माहिती, दोघांना अटक , कागदपत्रे व संगणक जप्त

By admin | Updated: June 7, 2017 14:41 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ७ : गुंतवणुकीच्या नावाखाली हजारो ठेवीदारांकडून लाखो रुपए गोळा करुन ठेवी परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या चेअरमनसह पाचजणांविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी युवराज साखरे, कृ ष्णहरी अंबाजी सामलेटी (रा. सोलापूर) या दोघांना अटक केली आहे. तर मैत्रेने जिल्ह्यात चार हजार लोकांची फसवणुक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.शहरातील मैत्रेय प्लॉटर्स अण्ड स्ट्रक्चरर्स प्रा. लि़ या कंपनीत नागरिकांनी ७ ते ८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. जानेवारी २०१६ पासून या कंपनीचे कार्यालय बंद करण्यात आले.आर्थिक गुन्हे शाखेने ह्यमैत्रेयह्णचेअरमन व संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.गुन्ह्या चा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे करत आहेत. राज्यात हजारो गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या मैत्रेयने अवघ्या एका वर्षात बाजारात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. मैत्रेयने ग्राहकांकडून अब्जावधी रुपये उकळले; मात्र गुंतवणूकदारांना कोरड्या आश्वासनापलीकडे काहीही दिले नाही. दुसरीकडे या गुंतवणूकदारांच्या रकमेतून मैत्रेयच्या संचालकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून लाखो रुपयांची माया गोळा केली.------------------तक्रारीचा आकडा वाढलामैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि. ने सोलापुरातील नागरिकांना चालू ठेव, मुदत ठेव, सुवर्णसिद्धी अशा तीन प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास लावून त्यांना जास्त लाभाचे अमिष दाखवले. आर्थिक गुन्हे शाखेकडे बुधवारी १०० जणांनी मैत्रेये विरुध्द तक्रारी दाखल केल्या आहेत. यात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचा समावेश आहे. मैत्रे कंपनीत १० हजार नागरिकांनी गुतवणुक केली होती. त्यातील ६ हजार लोकांना मैत्रेने त्यांचे पैसे परत केले. चार हजार लोकांना अद्याप पैसे परत मिळाले नाहीत.----------------------संगणक कागदपत्रे जप्तआर्थिक गुन्हे शाखेने सोलापूरातील मैत्रेच्या कार्यालयास सिल ठोकुन काही कागदपत्रे व संगणक जप्त केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली. दरम्यान अन्य आरोपींना ही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.--------------------------आर्थिक गुन्हे शाखेचे ठेवीदारांना आवाहनज्या ठेवीदारांनी ठेव स्वरूपात मैत्रेय कंपनीत रकमेची गुंतवणूक केलेली आहे व त्यांना कंपनीकडून परतावा मिळालेला नसेल, त्या ठेवीदारांनी मूळ कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.