शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

कत्तलीसाठी जाणाऱ्या २०५ जनावरांना जीवदान

By संताजी शिंदे | Updated: November 2, 2023 12:31 IST

संबंधितांवर वेळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संताजी शिंदे, सोलापूर : कत्तलीसाठी घेऊन जाण्यात येणाऱ्या २०५ जनावरांची गोरक्षकांनी सुटका केली असून, संबंधितांवर वेळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कत्तलीसाठी जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती सोलापुरातील गोरक्षकांना मिळाली होती. माहितीवरून गोरक्षकांनी वेळापूर येथे माहिती घेतली असता, बोरगाव रोडमार्गे गोवंशांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते, अशी माहिती मिळाली. त्यानुसार अकलूज विभाग डीवायएसपी डॉ. सई भोरे-पाटील यांना माहिती दिली. सदर ठिकाणी छापा टाकण्यासाठी पोलिसांची मदत मागितली. रात्री एकच्या सुमारास वेळापूर येथे पोलिसांच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा तीन चारचाकी वाहने उभी होती. आतमध्ये पाहणी केली असता, जर्सी खोंड, रेडे व अन्य जनावरे निर्दयीपणे कोंबून भरलेली निदर्शनास आली.

त्यामध्ये काही गोवंश मृतावस्थेत आढळले. त्याच ठिकाणी एका पत्रा शेडमध्ये तब्बल ७० ते ८० जर्सी खोंड, वासरे डांबून ठेवलेले निदर्शनास आले, असे एकूण तब्बल २०५ गोवंश कत्तलीसाठी वाहतूक होणार होती. घटनास्थळावर एक टेम्पो (एमएच १३ सीयू ३५११), ट्रक (एमएच ४५ एएफ ५५८६) व एक नंबर नसलेले पिकअप वाहन आढळून आले. तिन्ही वाहने वेळापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहेत. जागेचा मालक व जनावराचे मालक यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाई यशस्वी करण्यासाठी बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, बजरंग दल विभाग संयोजक सिद्राम चरकुपल्ली, पंढरपूर विभाग संयोजक आकाश धोत्रे आदी गोरक्षकांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Solapurसोलापूर