शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

महानेत्याच्या विधानामुळे गावोगावी दंगली पेटल्या, कोरेगाव-भीमाप्रकरणी चंद्रकांत पाटील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 05:05 IST

'कोरेगाव भीमामध्ये भाजपचा हात होता की काँग्रेसचा हे एनआयएच्या चौकशीतून पुढे येणार आहे'

सोलापूर : कोरेगाव भीमा येथे एक तारखेला दंगल झाली आणि दोन तारखेला सकाळी राज्यातील महानेत्याला शोध लागला की यात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात आहे. त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे गावोगावी दंगली पेटल्या, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केला.पाटील म्हणाले, कोरेगाव भीमामध्ये भाजपचा हात होता की काँग्रेसचा हे एनआयएच्या चौकशीतून पुढे येणार आहे. ही समिती यात आणखी कुणाकुणाचा हात होता हे पुढे तपासणार आहे.आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. उलट गेल्या पाच वर्षात आम्ही जे जे केले त्याची तुम्ही चौकशी करा. नुसत्या बढाया कशाला मारता. शहरी नक्षलवाद सिद्ध झाला आहे. बऱ्याच जणांची नावे समोर येतील, असेही ते म्हणाले.महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा हात असल्याचा आरोप तुषार गांधी यांनी केला आहे. त्यावर पाटील म्हणाले, गांधींच्या हत्येनंतर या देशात अनेक कमिशन्स स्थापन झाली. त्या काळातील सर्व कमिशनच्या चौकशीतून हे पुढे आले की यात संघाचा हात नव्हता. आता तुम्हाला आणखी कमिशन स्थापन करायची असतील तर करा.मुस्लिम आरक्षणाला भाजपचा पाठिंबा आहे. मुस्लिमांमध्ये गरीबी आहे. खरे तर दोन किंवा दहा टक्के मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ मिळणे राहिले आहे.धर्माच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद आपल्या घटनेत नाही. आंध्र सरकारने देण्याचा प्रयत्न केला पण कोर्टात ते टिकले नाही, असेही पाटील म्हणाले.‘सारथी नव्हे तर पारथी काढा’महाआघाडी सरकार लोकांच्या कल्याणाच्या चांगल्या योजना बंद करीत आहे. मराठा समाजातील मुलांसाठी काढलेली सारथी संस्था बंद पाडली जात आहे. तुम्हाला काढायची असेल नवीन पारथी संस्था काढा. पण समाजातील मुलांवर अन्याय करु नका, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील