शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गेल्या नऊ महिन्यात ४५९ लाचखोर जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 00:33 IST

पुणे आघाडीवर; महसूल, भूमी अभिलेख कार्यालयात सर्वाधिक लाचखोरी

सुजल पाटील ।

सोलापूर : सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून लाच घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ यंदाच्या वर्षात नऊ महिन्यात तब्बल ४५९ जणांनी लाच घेतल्याची माहिती समोर आली आहे़ भूमी अभिलेख, अभिलेख, नोंदणी कार्यालयातील अधिकारी सर्वाधिक लाचखोर निघाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून समोर आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठांनी राज्यातील एसीबीच्या सर्वच अधिकाऱ्यांना नागरिकांकडून आलेल्या प्रत्येक तक्रारीवर निर्णय घेणे सक्तीचे केले आहे. एसीबीच्या कारवाईसाठी जनतेचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे, हे ओळखून टोल फी क्रमांक, आॅनलाइन तक्रारी घेणे सुरू केले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील युनिटला दोन मोबाइल दूरध्वनी क्रमांक, व्हॉटसअप नंबर जनतेच्या संपर्कासाठी उपलब्ध करून दिले. त्यामुळे नागरिकांना लाचखोरांविरूध्द तक्रार करणे सुलभ झाल्याने तक्रारीत वाढ झाली़लाच घेण्यात महसूल, भूमी अभिलेख, नोंदणी कार्यालये आघाडीवर असून त्याखालोखाल पोलीस, पंचायत समिती, वनविभाग, महानगरपालिका, नगरपरिषद खात्याचा नंबर लागतो़विभागनिहाय लाचखोरांची संख्याविभाग गुन्हे आरोपीपुणे १०६ १५३नाशिक ६७ ८३अमरावती ६६ ९०नागपूर ६३ ८१औरंगाबाद ५८ ८१नांदेड ५७ ८०ठाणे ३२ ५०मुंबई १० १६लॉकडाऊनमुळे लाचखोर घटले़़़च्कोरोनामुळे राज्यात मार्चपासून लॉकडाऊन पुकारण्यात आला होता, त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद होते़ या काळात मार्च - ५८, एप्रिल ०७, मे ३०, जून ६४, जुलै ५६, आॅगस्ट ४८ तर सप्टेंबर महिन्यात ५६ लाचखोर जाळ्यात सापडले आहेत़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरण