शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या काही मिनिटांत उडाली धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:09 IST

ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा महत्त्वाच्या टप्प्यात वैचारिक एकोपा दिसून येतो; मात्र यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची शेवटच्या ...

ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा महत्त्वाच्या टप्प्यात वैचारिक एकोपा दिसून येतो; मात्र यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची शेवटच्या मिनिटापर्यंत सुरू असलेली खलबते तहसील कार्यालयाच्या परिसरात सुरू होती. अनेक ठिकाणी काही मोजकी नेतेमंडळी उमेदवारांचे मनधरणी करून अर्ज माघारी घेण्यासाठी गळ घालताना दिसत होती. यामध्ये काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर काही गावांमध्ये सदस्य बिनविरोध झाले; मात्र अनेक ठिकाणी या चर्चांना अपयश आल्यामुळे अखेर निवडणुकीच्या रोमहर्षक लढती बघायला मिळणार आहेत.

-------

उमेदवारांनी चिन्हे घेत धरली गावाची वाट

गेल्या काही दिवसांपासून अनेक गावात बिनविरोध निवडणुकांची खलबते सुरू होती. साम, दाम, दंड याबरोबरच वेगवेगळी आश्वासने दिली जात होती. त्यामुळे अनेक उमेदवारांनी आपला पवित्रा बदलून निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला; मात्र बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये चर्चेच्या फैरी निष्फळ ठरल्या. त्यामुळे मुदत संपताच उमेदवारांनी आपली चिन्हं घेत गावाची वाट धरली.

-----

फोटो ::::::::::::::::::::::

माघार घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत परिसरात होत असलेल्या चर्चेच्या फैरी.