शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

जय हरी माऊली; संत तुकोबांच्या पादुका एस-टी बसने पंढरपूरला येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:04 IST

३० जून रोजी होणार प्रस्थान; केवळ १० वारकºयांना शासनाने दिली परवानगी

ठळक मुद्देअनगडशहा वली दर्ग्याजवळील पादुकांच्या ठिकाणी पहिली अभंग आरती दुसरी अभंग आरती चिंचोलीत झाल्यानंतर पादुका सोहळा पुढे जाणार रोटी घाटात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तिसºया अभंग आरती

सोलापूर : आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी एसटी बसमध्ये ठेऊन ३० जूनला पालखी मार्गाने पंढरपूरला येणार आहे़ यामध्ये सहभागी होणारे सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना तपासणी केली जाणार असून दहा जणांनाच परवानगी मिळणार आहे, पोलीस आणि आरोग्य विभागाचे पथकही सोहळ्याबरोबर असणार आहे.

३० जूनला पहाटे सहाच्या सुमारास प्रस्थान ठेवल्यानंतर कापूर ओढ्याजवळ असलेल्या अनगडशहा वली दर्ग्याजवळील पादुकांच्या ठिकाणी पहिली अभंग आरती होईल, यानंतर दुसरी अभंग आरती चिंचोलीत झाल्यानंतर पादुका सोहळा पुढे जाणार आहे. रोटी घाटात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तिसºया अभंग आरतीसाठी काही वेळ एसटी बस थांबणार आहे, तेथून हा सोहळा वाखरी येथे दुपारी बाराला पोहचणार आहे. याठिकाणी संतभेट, चौथी अभंग आरती होईल, संस्थानच्यावतीने नैवद्य दाखविण्यात आल्यानंतर पादुका पंढरपुरात सायंकाळी चारच्या सुमारास पोहचणार आहे.

 पोर्णिमेच्या दिवशी गोपाळपूर येथे काल्याचे किर्तन होणार असून पादुका नगरप्रदक्षिणा करून पुन्हा श्री संत तुकाराम महाराजांच्या मठामध्ये नेण्यात येणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा