शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

ऊस बागायतदारांना पाटबंधारे विभागाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:37 IST

दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना महामारी, ढासळलेली साखर कारखानदारी, वेगवेगळ्या रोगांचा विळखा, घटलेले उत्पादन अशा संकटाचा सामना करत ऊस उत्पादकांनी लाखो ...

दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना महामारी, ढासळलेली साखर कारखानदारी, वेगवेगळ्या रोगांचा विळखा, घटलेले उत्पादन अशा संकटाचा सामना करत ऊस उत्पादकांनी लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर घेऊन ऊस शेती जोपासली आहे. ही शेती करताना पाटबंधारे विभागाचे पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करणे आवश्यक आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या विहिरीवर जोपासलेल्या ऊस उत्पादकांना पाटबंधारे विभागाने ऊस बिलातून ठरावीक रक्कम कपात करून घेतल्यामुळे अशा शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे.

माझी शेती मुख्य कालव्यापासून ५ ते ६ किमीविरुद्ध बाजूला आहे. स्वतःच्या विहिरीच्या पाण्यावर ठिबक सिंचनाव्दारे जोपासलेला ऊस कारखान्याला दिल्यानंतर पैसे कपात झाले. याबाबत पाटबंधारे विभागात चौकशी केल्यानंतर सर्वांचेच पैसे कपात झाले असल्याचे सांगत आहेत.

-संजय हुलगे, शेतकरी, गोरडवाडी

लाभक्षेत्र सोडून जे अनधिकृतपणे पाइपने पाणी घेतात त्यांची पाणीपट्टी उसातून कपात होते. गेल्या वर्षी नेमके किती व कसे कपात झाले हे पाहावे लागेल. माळीनगर व श्रीपूर कारखान्यामार्फत पाणीपट्टी कपात झाली होती.

-अमोल मस्कर, सहाय्यक अभियंता, पाटबंधारे विभाग

-----