शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

फक्त आंदोलनात येणाऱ्यांचेच पैसे देऊन विमा कंपन्या आंदोलनाची हवा काढून घेतायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:23 IST

कोरफळे (ता. बार्शी) येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी हा आरोप केला. सरकार व विमा कंपन्या राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर ...

कोरफळे (ता. बार्शी) येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी हा आरोप केला.

सरकार व विमा कंपन्या राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा न करून शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करून कोरोनाच्या खाईत लोटत असल्याचा आरोप त्यांनी केला. लवकरच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची व विमा भरपाई जमा न झाल्यास नाइलाजाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असाही इशारा गायकवाड यांनी दिला.

यावेळी बार्शी तालुका वकील आघाडीचे प्रमुख ॲड. इकबाल पठाण, सौरभ यादव, नाना तिकटे, प्रवीण घेमाड, विठ्ठल तिकटे, सुरज वांगदरे, रणजित माने, सुरज चौधरी, अमोल जगताप, धनाजी बरडे, अर्जुन तिकटे, संतोष गोरे, मारुती टोणगे, बालाजी घेमाड, सुरज शिंदे, सागर जगताप, बालाजी तिकटे, शंकर पाटील, रामानंद मुटकुळे, पांडुरंग वांगदरे, नागनाथ टोणगे, एकनाथ राऊत आदींसह शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक घोडके यांनी तर आभार रणजित बरडे यांनी यांनी मानले.

१५बार्शी-आंदोलन

उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड.