शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

बिनविरोध निवडणूक झाली नसल्याचा प्रचारावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:57 IST

सोलापूर : विकासाच्या मुद्यावर शेजारच्या पाथरी व हिरज गावकऱ्यांनी दाखविलेल्या एकीप्रमाणे स्वत:च्या गावात बिनविरोधसाठी प्रयत्न झाले नसल्याचे शल्य तिऱ्हे ...

सोलापूर : विकासाच्या मुद्यावर शेजारच्या पाथरी व हिरज गावकऱ्यांनी दाखविलेल्या एकीप्रमाणे स्वत:च्या गावात बिनविरोधसाठी प्रयत्न झाले नसल्याचे शल्य तिऱ्हे ग्रामस्थांना बोचत आहे. त्यामुळेच प्रचारात म्हणावी तेवढी चुरस दिसत नाही.

उत्तर सोलापूर तालुक्यात कधी नव्हे ते यावर्षी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधसाठी अनेक गावांत चर्चा व प्रयत्न झाले. त्यात अतिशय राजकीय संवेदनशील पाथरी गावची निवडणूक बिनविरोध झाली. याप्रमाणे दोन जागांचा अपवाद सोडला तर ९ सदस्य बिनविरोध झाले. शेजारच्या पाथरी, हिरजप्रमाणे आपल्याही गावची निवडणूक बिनविरोध झाली असती तर बरे झाले असते, असे आता तिऱ्हेचे नागरिक बोलत आहेत. त्याचा परिणाम म्हणून प्रचारात काही मोजकेच तरुण सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी निवडणुकीकडे कानाडोळा करीत आपापल्या शेती उद्योगाला प्राधान्य दिले आहे.

असेच चित्र बीबीदारफळ येथील आहे. गेली १० वर्षे सत्तेवर असलेल्या जनकल्याण महाविकास आघाडीचे शिवाजी पाटील यांनी बिनविरोध निवडणूक करण्यास होकार दिला होता. मात्र विरोधी गटाने अमान्य केल्याने निवडणूक लागली आहे. गावातील वृद्ध व तरुण वर्ग बिनविरोध झाली असती तर बरे झाले असते असे प्रचारादरम्यान बोलत आहेत. प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षाच्या बदलणाऱ्या भूमिकेचा परिणाम गावपातळीवर झाल्याचे दिसत आहे.