शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

"अजितदादा सत्तेत येताना शरद पवारांनाही या म्हणालो; पण...", रामदास आठवलेंनी व्यक्त केले मत

By रवींद्र देशमुख | Updated: August 24, 2023 16:48 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळाचा चबुतरा बांधणे व सुशोभीकरण करणे कामाच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले गुरुवारी सांगोल्यात आले होते.

सोलापूर/ सांगोला :  अजितदादा त्यांच्याबरोबर ४०-४५ आमदार घेऊन आमच्याकडे आले. त्यावेळी शरद पवार यांनाही तुम्ही या, काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे, असे सांगत होतो. पण ते आले नाहीत. ती त्यांची भूमिका होती. मात्र त्यांच्याबद्दल आदर असल्याचे  मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळाचा चबुतरा बांधणे व सुशोभीकरण करणे कामाच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले गुरुवारी सांगोल्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

या कार्यक्रमास आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, प्रा. पी.सी झपके, बाबुराव गायकवाड, भाऊसाहेब रुपनर, डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, माजी नगराध्यक्ष राणी माने, तानाजी पाटील,आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते आदी उपस्थित होते. 

यावेळी रामदास आठवले पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा अलीकडच्या काळात राहिलेली दिसत नाही. आज सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांविरुद्ध आरोप- प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र निवडणुकीच्या वेळी राजकारणाच्या वाट्या जरी वेगळ्या असल्या तरी मनामध्ये कटुता न ठेवता आपली परंपरा जोपासली पाहिजे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरRamdas Athawaleरामदास आठवले