शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

Hindi Language Day; तरुणाईच्या ‘हिंग्लीश’मुळेही हिंदीचा विकासाच होईल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 15:09 IST

निशिकांत ठकार; राजकीय कारणांमुळेच दक्षिणेत राष्टÑभाषेला विरोध

ठळक मुद्देहिंदी भाषेचे महत्त्व हे आपोआप वाढेल. ही भाषा माध्यम आणि चित्रपटसृष्टीमुळे आपोआप वाढत आहेसध्याची जागतिक भाषा म्हणून इंग्रजी असली तरी भारतीय म्हणून हिंदी भाषेचा सन्मान करणेसध्या इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा असल्याने या भाषेचा ट्रेंड जरी असला तरी देशात दिवसेंदिवस हिंदी भाषेचा वापर वाढत आहे

सोलापूर : भाषा ही व्यक्त होण्याचे माध्यम आहे. ती कोणावरही जबरदस्तीने लादता येत नाही़  सध्या तरुणाई जी ‘हिंग्लिश’ (इंग्रजी मिश्रित हिंदी ) बोलत असतील तर ते त्यांना बोलू द्यावे़  यामुळे हिंदी भाषेवर कोणताही परिणाम होणार नाहीच पण यातूनच हिंदी भाषाही अधिकच समृद्ध होत जाईल़  हिंदी ही संपर्क भाषा आहे़  याला दक्षिण भारतात जो विरोध होत आहे याला राजकीय आणि आर्थिक कारण आहे, असे मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते निशिकांत ठकार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

सध्या इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा असल्याने या भाषेचा ट्रेंड जरी असला तरी देशात दिवसेंदिवस हिंदी भाषेचा वापर वाढत आहे़  केंद्र सरकारही हिंदी भाषेचा वापर जास्त व्हावा यासाठी प्रोत्साहन देत आहे़ यामुळेच शैक्षणिक संस्था, केंद्र सरकारच्या कार्यालयात हिंदी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.पण राज्यातील स्थानिक भाषांनाही तितकेच महत्त्व आहे़ सोलापुरातही हिंदी भाषेचा विकास व्हावा यासाठी सोलापूर विद्यापीठाकडून २०१८-१९ शैक्षणिक वर्षापासून हिंदी पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत़ याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

सध्याची जागतिक भाषा म्हणून इंग्रजी असली तरी भारतीय म्हणून हिंदी भाषेचा सन्मान करणे, ती भाषा वाढावी यासाठी आपण प्रयत्न करावेत. राष्ट्रभाषेचा वापर करणे ही अभिमानाची बाब आहे, असे मत प्रा. ममता बोल्ली यांनी व्यक्त केले.

चित्रपटसृष्टीमुळे हिंदी वाढत राहीलहिंदी भाषेचे महत्त्व हे आपोआप वाढेल. ही भाषा माध्यम आणि चित्रपटसृष्टीमुळे आपोआप वाढत आहे़ यामुळे याला मुद्दामहून वाढवण्याची गरज नाही़ गरजेनुसार ही मिक्स भाषा तयार होते हे स्वाभाविक आहे़ यामुळे यात शुद्धीकरण खूप महत्त्वाचे नाही़, असे मत व्यक्त झाले.

सोलापुरातील हिंदीचे विद्वान

  • - निशिकांत ठकार - महाराष्ट्र हिंदी अकादमी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, मानव संशाधन मंत्रालय, नवी दिल्लीचा हिंदी भाषा लेखन पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
  • - डॉ़ इरेश स्वामी - सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणूनही त्यांची ओळख आहे़ त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्राप्त केली आहे़ याचबरोबर त्यांनी हिंदीतून अनेक ग्रंथांचे लेखन केले आहे.  सोबतच अजूनही देशातील अनेक विद्यापीठात ते मार्गदर्शन करत आहेत, सोलापुरात हिंदी विकास मंचाची स्थापना करून हिंदीचा प्रचार व प्रसार करत आहेत.
  • - बंडोपंत पाटील - महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या सोलापूरच्या महासचिवपदी कार्यरत आहेत.
  • डॉ़  प्रा़ जयश्री शिंदे - यांचे हिंदीच्या पत्रिकात लेख प्रसिद्ध झाले आहेत़ अशा अनेकांमुळे सोलापूरचे नाव देशपातळीवर घेतले जात आहे, अशी माहिती प्रा़ दादासाहेब खांडेकर यांनी दिली.
टॅग्स :Solapurसोलापूरhindiहिंदी