शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

सोलापुरात रमजाननिमित्त फळबाजार तेजीत; केळी ६० रुपये डझन

By दिपक दुपारगुडे | Updated: March 31, 2023 16:30 IST

गरिबांचे हक्काचे फळ म्हणून ओळखली जाणारी केळी महागली आहेत. शहरात शुक्रवारी डझनभर केळीसाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत.

सोलापूर : सध्या फळांचे भाव प्रचंड वाढले आहेत. मात्र, चांगल्या दर्जाची फळे बाजारात दिसत नाही. चांगली फळे परदेशात पाठविली जातात. स्थानिक बाजारपेठेत मात्र दुय्यम फळे मिळतात, असं बोललं जातं. सोलापूर जिल्ह्यात पिकणारा आंबा, डाळिंब, केळी, सीताफळ, बोरं, पपई, टरबूज, कलिंगड आदी फळं सोलापुरात मोठ्या प्रमाणात पिकतात, मात्र चांगल्या दर्जाचे फळ हे परदेशात विक्रीसाठी जात असल्याचे सांगण्यात आले.

गरिबांचे हक्काचे फळ म्हणून ओळखली जाणारी केळी महागली आहेत. शहरात शुक्रवारी डझनभर केळीसाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत. अवकाळी पावसामुळे मात्र यंदा फळांच्या किमती वाढल्या आहेत. रमजान पर्व सुरू होताच शहरातील फळबाजार तेजीत आला आहे. असे आहेत फळांचे भाव (किलोमध्ये)टरबूज - ६ - १०खरबूज - १० -२०चिकू - ३० -५०द्राक्षे - २५ - ४०पपई - २५ -३५बदाम आंबा - १००-१५०केळी - ५० ते ६० (रुपये डझन)सफरचंद -१२०-१५० 

परदेशात कोणती फळे पाठविली जातात?

सोलापूर जिल्ह्यातून केळी, डाळिंब, सीताफळ, बोरं, आंबे, कलिंगड, मनुके, द्राक्ष, पेरू, साेयाबीन, पपई, दोडका, पडवळ आदी फळं देश-परदेशात विक्रीस जातात.  

टॅग्स :Solapurसोलापूर