शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
3
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
4
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
5
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
6
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
7
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
8
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
9
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
10
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
11
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
12
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
13
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
14
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
15
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
16
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
17
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
18
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
19
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
20
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स

पंचेचाळीस हजार टन शेतमाल वाहतुकीतून किसान रेल्वे झाली मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:24 IST

सांगोला रेल्वे स्थानकातून गतवर्षी २१ ऑगस्ट, २०२० रोजी किसान रेल्वेचा शुभारंभ झाला. सांगोला स्थानकातून दिल्ली, कोलकाता, मुझफ्फरपूर, शालिमार या ...

सांगोला रेल्वे स्थानकातून गतवर्षी २१ ऑगस्ट, २०२० रोजी किसान रेल्वेचा शुभारंभ झाला. सांगोला स्थानकातून दिल्ली, कोलकाता, मुझफ्फरपूर, शालिमार या ठिकाणी किसान रेल्वे सुरू केल्यामुळे सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्षे, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांची मोठी सोय झाली. यापूर्वी शेतकऱ्यांच्या उत्पादित डाळिंब, द्राक्ष, सिमला मिरची ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून वाहतूक केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल मार्केटला पोहोचण्यास विलंब लागत होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल नाशवंत होण्याबरोबरच दराचा फटका बसत होता. मात्र, किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

अशी झाली शेतमालाची वाहतूक

ऑगस्ट, २०२० मध्ये १७,४८७ बॉक्समधून २११ टन वाहतूक (९ लाख ६८ हजार ७१९ रुपये), सप्टेंबरमध्ये ९२ हजार ५६० बॉक्समधून १,२१४ टन (५५ लाख ९४ हजार ९७ रुपये), ऑक्टोबरमध्ये २ लाख ६८ हजार ८७५ बॉक्समधून ३,२४७ टन (१ कोटी ५४ लाख ८४ हजार ५१९ रुपये), नोव्हेंबरमध्ये २ लाख २६ हजार ५८० बॉक्समधून २,७१० टन (१ कोटी २६ लाख ९१ हजार ३९८ रुपये), डिसेंबरमध्ये १ लाख ६६ हजार ८८७ बॉक्समधून २१,११ टन (९९ लाख ९२ हजार ४१२ रुपये), जानेवारी, २०२१ मध्ये १ लाख ८५ हजार १७१ बॉक्समधून २,१८१ टन (१ कोटी ६ लाख ९१ हजार २१० रुपये), फेब्रुवारीमध्ये ४ लाख ३३ हजार ४४७ बॉक्समधून ५,२५७ टन (२ कोटी ४९ लाख ३२८ रुपये), मार्चमध्ये ४ लाख ८७ हजार ९३३ बॉक्समधून ५,८३४ टन (२ कोटी ७३ लाख ८६ हजार ८१८ रुपये), एप्रिलमध्ये ३ लाख ७३ हजार ६४९ बॉक्समधून ४,५८२ टन (२ कोटी १३ लाख १ हजार ३१० रुपये), मेमध्ये २ लाख ८५ हजार ४५० बॉक्समधून ३,५६१ टन (१ कोटी ६५ लाख ६३ हजार ३१ रुपये), जूनमध्ये ३ लाख ९२ हजार २९७ बॉक्समधून ४,८६५ टन (२ कोटी २७ लाख ४२ हजार ६६९ रुपये), जुलैमध्ये ४ लाख २३ हजार ७१७ बॉक्समधून ५,४६५ टन (२ कोटी ५५ लाख ७१ हजार १४३ रुपये), २० ऑगस्टअखेर ३ लाख ७ हजार ९२४ बॉक्समधून ४,३२० टन (१ कोटी ९९ लाख १ हजार ५६८ रुपये) असे वर्षभरात ४५ हजार ५५८ टन शेतीमाल वाहतुकीतून रेल्वेला सुमारे २१ कोटी ३७ लाख ८९ हजार २२२ रुपये उत्पन्न मिळाल्याचे स्टेशन मास्तर एस.एन. सिंग यांनी सांगितले.

कोट :::::::::::::::::::

शेतकऱ्यांकडून किसान रेल्वेच्या माध्यमातून डाळिंब, द्राक्ष, केळी, सिमला मिरचीसह शेतीमाल वाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्षांना दिल्ली, कोलकाता, बिहारच्या बाजारपेठेत मोठी मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. सध्या किसान रेल्वे पूर्ण क्षमतेने सुरू असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणखी फेऱ्या वाढ