शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पंचेचाळीस हजार टन शेतमाल वाहतुकीतून किसान रेल्वे झाली मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:24 IST

सांगोला रेल्वे स्थानकातून गतवर्षी २१ ऑगस्ट, २०२० रोजी किसान रेल्वेचा शुभारंभ झाला. सांगोला स्थानकातून दिल्ली, कोलकाता, मुझफ्फरपूर, शालिमार या ...

सांगोला रेल्वे स्थानकातून गतवर्षी २१ ऑगस्ट, २०२० रोजी किसान रेल्वेचा शुभारंभ झाला. सांगोला स्थानकातून दिल्ली, कोलकाता, मुझफ्फरपूर, शालिमार या ठिकाणी किसान रेल्वे सुरू केल्यामुळे सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्षे, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांची मोठी सोय झाली. यापूर्वी शेतकऱ्यांच्या उत्पादित डाळिंब, द्राक्ष, सिमला मिरची ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून वाहतूक केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल मार्केटला पोहोचण्यास विलंब लागत होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल नाशवंत होण्याबरोबरच दराचा फटका बसत होता. मात्र, किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

अशी झाली शेतमालाची वाहतूक

ऑगस्ट, २०२० मध्ये १७,४८७ बॉक्समधून २११ टन वाहतूक (९ लाख ६८ हजार ७१९ रुपये), सप्टेंबरमध्ये ९२ हजार ५६० बॉक्समधून १,२१४ टन (५५ लाख ९४ हजार ९७ रुपये), ऑक्टोबरमध्ये २ लाख ६८ हजार ८७५ बॉक्समधून ३,२४७ टन (१ कोटी ५४ लाख ८४ हजार ५१९ रुपये), नोव्हेंबरमध्ये २ लाख २६ हजार ५८० बॉक्समधून २,७१० टन (१ कोटी २६ लाख ९१ हजार ३९८ रुपये), डिसेंबरमध्ये १ लाख ६६ हजार ८८७ बॉक्समधून २१,११ टन (९९ लाख ९२ हजार ४१२ रुपये), जानेवारी, २०२१ मध्ये १ लाख ८५ हजार १७१ बॉक्समधून २,१८१ टन (१ कोटी ६ लाख ९१ हजार २१० रुपये), फेब्रुवारीमध्ये ४ लाख ३३ हजार ४४७ बॉक्समधून ५,२५७ टन (२ कोटी ४९ लाख ३२८ रुपये), मार्चमध्ये ४ लाख ८७ हजार ९३३ बॉक्समधून ५,८३४ टन (२ कोटी ७३ लाख ८६ हजार ८१८ रुपये), एप्रिलमध्ये ३ लाख ७३ हजार ६४९ बॉक्समधून ४,५८२ टन (२ कोटी १३ लाख १ हजार ३१० रुपये), मेमध्ये २ लाख ८५ हजार ४५० बॉक्समधून ३,५६१ टन (१ कोटी ६५ लाख ६३ हजार ३१ रुपये), जूनमध्ये ३ लाख ९२ हजार २९७ बॉक्समधून ४,८६५ टन (२ कोटी २७ लाख ४२ हजार ६६९ रुपये), जुलैमध्ये ४ लाख २३ हजार ७१७ बॉक्समधून ५,४६५ टन (२ कोटी ५५ लाख ७१ हजार १४३ रुपये), २० ऑगस्टअखेर ३ लाख ७ हजार ९२४ बॉक्समधून ४,३२० टन (१ कोटी ९९ लाख १ हजार ५६८ रुपये) असे वर्षभरात ४५ हजार ५५८ टन शेतीमाल वाहतुकीतून रेल्वेला सुमारे २१ कोटी ३७ लाख ८९ हजार २२२ रुपये उत्पन्न मिळाल्याचे स्टेशन मास्तर एस.एन. सिंग यांनी सांगितले.

कोट :::::::::::::::::::

शेतकऱ्यांकडून किसान रेल्वेच्या माध्यमातून डाळिंब, द्राक्ष, केळी, सिमला मिरचीसह शेतीमाल वाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्षांना दिल्ली, कोलकाता, बिहारच्या बाजारपेठेत मोठी मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. सध्या किसान रेल्वे पूर्ण क्षमतेने सुरू असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणखी फेऱ्या वाढ