शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पंढरपुरात येणाऱ्या दिंड्यांसाठी कायमची जागा निश्चित करा; वारकऱ्यांचे फडणवीसांना निवेदन

By रवींद्र देशमुख | Updated: November 23, 2023 17:23 IST

सध्या प्रत्येक वारीसाठी येणाऱ्या प्रत्येक दिंडीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भाविकांना मंडप सापडणे कठीण होत आहे . 

सोलापूर : वर्षातील चार वाऱ्यांमध्ये वारकरी पंढरपुरात प्लॉट घेऊन नामसंकीर्तन करतात. प्लॉटसाठी दरवेळी अर्ज करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी ६५ एकर परिसरातील प्लॉट प्रत्येक दिंडीसाठी कायमचा निश्चित करावा, अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कार्तिकीच्या महापूजेसाठी फडणवीस पंढरपुरात आले होते. तेव्हा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी त्यांची भेट घेऊन उपरोक्त मागणी केली.

पूर्वी नदी वाळवंटामध्ये हे सर्व कार्यक्रम केले जात होते व ते सर्व जण तेथेच रहात होते. परंतु स्वच्छतेचे कारण समोर करून सर्वांना ६५ एकर मधील प्लॉटमध्ये राहणेसाठी ती जागा खुली केली आहे, असे सांगण्यात आले आहे. पण ६५ एकर मधील प्लॉट घेण्यासाठी वारकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक वारीला तीन महिन्यातून एकदा प्लॉट घेणेसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत आहे. प्रत्येक वारीला त्या जागेवर दिंडी वेगवेगळी असते. सध्या प्रत्येक वारीला प्रत्येक दिंडीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भाविकांना मंडप सापडणे कठीण होते आहे . 

एका दिंडीला फक्त तीन दिवस तो प्लॉट अपेक्षित आहे. त्यामुळे ६५ एकरमधील प्लॉट हा त्या त्या दिंडीला कायमस्वरुपी निश्चित करण्यात येऊन अर्ज एकदाच घेऊन त्यांची नोंद कायम स्वरुपी करण्यात यावी, अशी मागणी आहे. दरम्यान या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे इंगळे महाराज यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPandharpurपंढरपूर