शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मरण्यापेक्षा अत्यसंस्काराला घाबरतात; जिल्ह्यातील ८९गावातील नागरिक स्मशानभूमी नसल्याने अडचण

By शीतलकुमार कांबळे | Updated: June 17, 2023 14:13 IST

जागा व रस्त्याचा नेहमीचाच वाद

सोलापूर : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही जिल्ह्यातील ८९ गावात स्मशानभूमी नाही. स्मशानभूमीसाठी जागा नसणे, जाण्यासाठी रस्ता नसणे तसेच गावातील गटामधील अशा अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिक हे मृत्यूपेक्षा अंत्यसंस्कारालाच घाबरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

गावात स्मशानभूमी नसल्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करायचे हा प्रश्न उद्भवतो. अनेकदा स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ता नसतो. त्यामुळे गावात अनेकदा वादाची परिस्थिती निर्माण होते. त्याचे रूपांतर जातीय तणावात देखील होते. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त असलेला निधी वेळेत खर्च करणे आवश्यक आहे. स्मशानभूमीसाठी आवश्यक निधीची तरतूद करुन प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. मात्र, जागेचा प्रश्नच मिटत नसल्याने प्राप्त असलेला निधीही अखर्चित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माहिती मागविलीजिल्ह्यातील ज्या गावात स्मशानभूमी नाही अशा गावांसोबत जिल्ह्यातील सर्वच गावातील स्मशानभूमींची माहिती जिल्हा प्रशासनाने मागविली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर गावातील स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दक्षिण सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माढा या तालुक्यात गावात सर्वात जास्त स्मशानभूमीच्या अडचणी आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर