शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

सोलापूर जिल्ह्याला शेतकरी आत्महत्येचा पाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 05:14 IST

साखर कारखानदारीसाठी ओळखल्या जाणाºया सोलापूरमध्ये सुबत्ता दिसत असली तरी जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्यांचा पाश आता लपून राहिलेला नाही.

गोपालकृष्ण मांडवकर ।सोलापूर : साखर कारखानदारीसाठी ओळखल्या जाणाºया सोलापूरमध्ये सुबत्ता दिसत असली तरी जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्यांचा पाश आता लपून राहिलेला नाही. साडेचार वर्षांत जिल्ह्यात तब्बल १०९ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. त्यातील फक्त ११ आत्महत्यांची प्रकरणे शासकीय मदतीस पात्र ठरली आहेत. त्यामुळे ९८ शेतकरी कुटुंबात दु:खाचा अंधारच आहे.जिल्ह्यात ३५ साखर कारखाने आहेत. नव्याने ३ प्रस्तावित आहेत. सर्वाधिक ४७ आत्महत्या २०१५ मध्ये झाल्या. शेतीच्या वित्तपुरवठ्यासाठी बँकांशिवाय सावकारांवर अवलंबून राहण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. नापिकी, अपुरा पाऊस आणि उत्पादनात घट यामुळे शेतकºयांची स्थिती खालावत चालल्याचे दिसत आहे.नापिकी, कर्जबाजारीपणा, राष्टÑीयीकृत बँका अथवा मान्यताप्राप्त सावकारी कर्ज असल्याचे सिद्ध झाल्यास आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या वारसांना सरकारकडून एक लाख रुपयांची मदत दिली जाते. कृषी विभाग आणि अन्य योजनांमध्ये पीडित कुटुंबाला प्राधान्य द्यावे, अशाही सरकारच्या सूचना आहेत.शेतकरी आत्महत्यावर्ष आत्महत्या मदतीस पात्र अपात्र२०१३ १६ २ १४२०१४ ११ १ १०२०१५ ४७ ३ ४४२०१६ १९ १ १८२०१७ १६ ४ १२एकूण १०९ ११ ९८