शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतरही रस्त्याची केवळ दुरूस्तीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:54 IST

त्यानंतर तरी किमान या नवीन रस्त्याच्या कामाला सुरूवात होईल, अशी अपेक्षा नागरिक शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात होती. मात्र ही ...

त्यानंतर तरी किमान या नवीन रस्त्याच्या कामाला सुरूवात होईल, अशी अपेक्षा नागरिक शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरल्याचे चित्र असून प्रशासनाकडून पुन्हा खड्ड्यात खडी टाकून मलमपट्टी करण्याचे काम सुरू केले आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला असून याबाबत अधिकारी, लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालण्याची मागणी नागरिक, शेतकऱ्यांतून होत आहे.

अजित पवारांकडे पाठपुरावा करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करूनही रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. शिवाय पटवर्धन कुरोली येथील भीमा नदीवर कौठाळीच्या धर्तीवर नवीन पूल उभारण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. याबाबतही अधिकाऱ्यांकडून फारशी अपेक्षीत उत्तरे मिळत नसल्यामुळे शेतकरी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज आहेत. त्यामुळे पेनूर, भोसेपाटीमार्गे पटवर्धन कुरोली रस्त्याचे काम कायमस्वरूपी मजबुत करावे, नवीन पुलाबाबत भूमिका स्पष्ट करावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याकडे मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुग्रीव कोळी यांनी सांगितले.