शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

शत्रूबी व्हतोय दोस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:09 IST

विधानसभा निवडणूक; राजकीय टोलेबाजी

विलास जळकोटकर

राम राम मंडळी... आपल्या मºहाठी भाषेत एक म्हणय. ‘उचलली जीभ लावली टाळंला’ असंच काहीसं आपल्या जिल्ह्यात घडू लागलंय.एकतर आचारसंहिता लागू व्हायच्या पूर्वीपासून नुसता घोळ, घोळ अन् घोळ सुरुय. काल उमेदवारी दाखल करण्यापर्यंत हा गोंधळ सुरुच आहे. इलेक्शनचा घमसान आता वाढू लागलाय पारावरच्या कट्ट्यावर..., चहाच्या कँटीनवर... पानटपरी अन् सलूनमध्ये आता निवडणुकीच्या गप्पांत रंंग भरू लागलाय.  निवडणुकीच्या निमित्ताने अनेक किस्से, गमती-जमती घडू लागल्या आहेत.चला तर बघू काय चाललंय ...

अण्णा: राम राम तात्या... काय म्हनतंय इलेक्शन.तात्या:  अरं कशाचं काय समदीकडं धुसफूस चाललीय. कोनबी कुनाचा ऐकंना झालंय बग.अण्णा: अरं असंच असनार. समद्यालाच आता खुर्चीचं डव्हाळ लागलंय. तात्या:  अरं पन एवढ्या खुर्च्या आनायच्या कुठून(मध्येच नामू माळी म्हनतो कसा)नामू :  काय बी म्हना तात्या, औंदा समद्याच पुढाºयाची पंचायत झाली बग. तिकडं त्या भगवंताच्या बार्शीत ‘तू बडा मै बडा’ म्हणत कोणबी मागं हटलं नाह्य. जोरात घमशान हाय बग. मज्जाय बाबा तितं.तात्या:  त्ये खरं हाय रं, पन करमाळ्याच्या सैराट नगरात बी काय कमी घोळ नाह्य. भगवा घिऊन दिदीनं बाजी मारल्याय तर मामा आन् पैलवानांनी बी शड्डू ठोकलाय लेका. लई जोरात तिरंगी कुस्ती व्हनाराय म्हणत्यात तिकडं.अण्णा : ये वेड्या, तिरंगी नव्हं चौरंगी कुस्ती व्हनारं. (मध्येच तोंड खुपसत खालच्या आळीचा महादू पचकला)महादू: चवथा कोण वं अण्णा. अण्णा: आरं पल्लेदार मिशीवालं जयवंतरावतात्या/महादू: (एकाचवेळी) आरं तिच्या विसरलाव की.अण्णा: आरं तितलं राजकारनच येगळं हा बाबानू.तात्या: ये अण्णा तितलंच काय समदीकडं असंच असतंय. अण्णा: मर्दानू औंदाचं राजकारन येगळं झालय बग. कोन कुनावर मात करल आन् कोण चित व्हईल हे सांगणं कठीन हाय बग.तात्या: आता ह्येच बग की, गेल्या येळंला डोक्यावरच्या पांढºया टोप्या आन् उपरणं औंदा बदललंय का नाह्य.अण्णा: अरं मर्दानू मी त्येच सांगतूय. सारा पैशाचा आन् खुर्चीचा  खेळ हाय. तुमची-आमची कुनाला काय पडली नाह्य बगा.तात्या: त्यला जबाबदार बी आपुनच हाव. अण्णा: जाऊ द्या रं. समदे एकच असत्यात. आपल्याला येडं करत्यात. आता बग की, कालपतोर गळ्यात गळा घालून फिरणारी अण्णा, तात्या, नाना, आप्पा ही मंडळीची तोंडं तिकीट नाही मिळाली की कशी गरकन फिरल्याती. ज्यचं कधी जमलं ती बी सेल्फी दिऊन खोटं खोटं हसा लागल्याती. त्ये खरं हाय बाबा. राजकारनात कालचा शत्रू आजचा दोस्तबी व्हतो. जाऊ द्या आपल्याला काय करायचय. महादू (आळस देत) लई कट्टाळा आलाय बाबा. चला आता फक्कड चहा मारू म्हणतच कँटीनकडे वळतात....)

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण