शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कृषी कायदे रद्द करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:20 IST

यावेळी अभिमान जगताप, कल्याण लांडगे, विजय बनसोडे, अभिजीत गायकवाड, नागेश सातपुते, जितेंद्र साळवे, अशोक सावंत, उमेश जगताप, शकील शेख, ...

यावेळी अभिमान जगताप, कल्याण लांडगे, विजय बनसोडे, अभिजीत गायकवाड, नागेश सातपुते, जितेंद्र साळवे, अशोक सावंत, उमेश जगताप, शकील शेख, काझी, विकास कांबळे, बंटी चंदनशिवे, संदीप घाडगे, गोपाळ घाडगे, अजित नाईकनवरे, डॉ. सुरेश धाईंजे, विजय बनसोडे, सौरभ वाघमारे आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०२० रोजी कृषी कायदा अंमलात आणला. हे कायदे महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व शेतकऱ्यांचे नुकसान करणारे कायदे आहेत. खासगी कंपन्यांना उभारी देणारे कायदे आहेत. बाजार समितीबाहेर विक्री झाल्याने, बाजार शुल्क न मिळाल्याने राज्याचे नुकसान होईल. साठेबाजीला वाव मिळेल. किमान आधारभूत किमत यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल. कृषी करार कायदा हा कंत्राटी शेतीला खतपाणी घालणारा कायदा आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक लहान शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता आहे. हे सर्व कायदे रद्द व्हावे, यासाठी वंचित बहुजन आघाडी माळशिरस तर्फे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले.