शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमुळे ऊसतोड कामगारांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST

बदलते वातावरण रब्बी पिकांना पोषक मंगळवेढा : सध्या थंडी वाढत असून हे बदलते वातावरण रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, ...

बदलते वातावरण रब्बी पिकांना पोषक

मंगळवेढा : सध्या थंडी वाढत असून हे बदलते वातावरण रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा या पिकांना पोषक ठरत आहे. रब्बीची पेरणी झाल्यानंतर एकही पाऊस झाला नाही. केवळ ओलीवरच शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर आता केवळ थंड हवेवरच वरील पिके जोमाने वाढताना दिसत आहेत.

उजनीतून पाणी सोडण्याची मागणी

मंगळवेढा : उजनी धरण १०० टक्के भरल्यानंतर यंदाच्या पावसाळ्यात भीमा नदीतून बरेच पाणी वाहून गेले. सध्या काही ठिकाणी पात्र कोरडे पडले आहे. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांमधून उजनीतून पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली आहे. कारण सध्या ऊस कारखान्याला गेल्याने त्या पिकाला पाण्याची आवश्यकता आहे.

शाळा सुरू पण विद्यार्थी संख्या कमीच

मोहोळ : तालुक्यातील अनेक ठिकाणी नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शाळा सुरूच झाल्या नाहीत. उशिराने सुरू झाल्याने अजूनही पालक, विद्यार्थ्यांमधून कोरोना संसर्गाबाबत भीती आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेत जायला तयार होईनात, परिणामी विद्यार्थी संख्या कमी झाली आहे.