शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मागासवर्गीय महामंडळांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक - रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 05:05 IST

राज्य सरकारने शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिल्यानंतर आता विविध मागासवर्गीय महामंडळांचेही कर्ज माफ करावे

पंढरपूर : राज्य सरकारने शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिल्यानंतर आता विविध मागासवर्गीय महामंडळांचेही कर्ज माफ करावे, अशी मागणी होऊ लागली़ ही कर्जमाफी करण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, पण ती आत्ताच होऊ शकणार नाही़ असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे सांगितले़शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले, ‘शिवसेना सत्तेतून बाहेर गेली तरी राज्यातील सरकारला सध्या कोणताही धोका नाही़ भाजपाकडे सध्या १३० आमदार आहेत़ सत्तेसाठी १४५ आमदारांची गरज आहे़ देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे़माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेसमध्ये नाराज असून ते लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील़ कारण त्यांना भविष्यात काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची संधी नाही.’