शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

फळपीक विम्याच्या निकषात बदल अन्‌ हप्ताही वाढवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:16 IST

यापूर्वीच्या आदेशात शेतकऱ्यांना भरावा लागणारा विमा हप्ता एकूण विमा हप्त्याच्या पाच टक्के होता उर्वरित हप्त्यांमध्ये केंद्र सरकार ५० टक्के ...

यापूर्वीच्या आदेशात शेतकऱ्यांना भरावा लागणारा विमा हप्ता एकूण विमा हप्त्याच्या पाच टक्के होता उर्वरित हप्त्यांमध्ये केंद्र सरकार ५० टक्के आणि राज्य सरकार ५० टक्के अशी विभागणी होती परंतु मागील वर्षापासून केंद्र सरकारने स्वतःचा हिस्सा १२.५% इतका कमी केला त्यामुळे उर्वरित हप्त्याच्या रकमेचा बोजा शेतकरी आणि राज्य सरकारवर पडणार आहे. फळपीक विमा हप्ता दर ३० टक्क्यांपर्यंत असेल तर ५ टक्के शेतकरी, १२.५ टक्के केंद्र आणि १२.५ टक्के राज्य शासन अशी विभागणी करण्यात आली आहे.

----

फळपीक विम्याचे नवीन निकष

१ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या काळात तापमान सलग तीन दिवस ८ डिग्री सेल्सिअसच्या खाली राहिल्यास शेतकऱ्यांना २६,५०० रुपये नुकसान भरपाई.

१ एप्रिल ते ३० एप्रिल या काळात सलग पाच दिवस तापमान ४२ डिग्री सेल्सिअसच्या पुढे राहिल्यास ४३,५०० रुपये विमा संरक्षण.

१ मार्च ते ३१ जुलै दरम्यान ४० किमीपेक्षा अधिक हवा वाहत असेल तर ७०,००० रुपये भरपाई

१ जानेवारी ते ३० एप्रिल दरम्यान गारपीट झाल्यास ४३,५०० रुपये असे एकूण १ लाख ८६ हजार ६६७ रुपये विमा संरक्षण मिळणार आहे.

-------

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर सरकारने पूर्वीचे जुने निकष लावले.याचा फायदा निश्चित होईल; मात्र गारपीट , वारा आदींची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कळवणे आवश्यक आहे. - रवींद्र माने, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर