शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

केंद्र शासनाने ३८ वर्षांनंतर बदलले शैक्षणिक धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:12 IST

मातोश्री दिवंगत गिरिजाबाई ढोबळे यांच्या स्मृतिदिना निमित्त मोहोळ येथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली पाहिजे, या हेतूने राज्यातील २६ संस्थेच्या ...

मातोश्री दिवंगत गिरिजाबाई ढोबळे यांच्या स्मृतिदिना निमित्त मोहोळ येथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली पाहिजे, या हेतूने राज्यातील २६ संस्थेच्या प्राचार्य व प्राध्यापकांसाठी शाहू शिक्षण संस्थेतर्फे मार्गदर्शन चर्चासत्रात ते बोलत होते.

यावेळी निवृत्त फौजदार विठ्ठल माने यांनी संस्कार, सिनेअभिनेते मंदार देशपांडे यांनी शिक्षणाची बदललेली भूमिका आणि कौशल्य विकास, पुणे येथील अजय साळुंखे व त्यांचे सहकारी विनय पाटील, रोहित जाधव यांनी सोशल मीडिया वापराविषयी मार्गदर्शन केले. तसेच वसुंधरा रोमन फाउंडेशनच्या अध्यक्ष ॲड. कोमल साळुंखे आणि क्रांती आवळे यांनी शिक्षक व करिअर स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे करिअर या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी अनुराधा ढोबळे, सिद्राम जावीर, अब्राहम आवळे, क्रांती आवळे, कोमल ढोबळे, अजय साळुंखे, अभिजित ढोबळे, शॅरोन ढोबळे, शाहू परिवारातील मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी शफीक तलफदार, सुधीर नाईकनवरे, प्राचार्य राहुल पाटील, संजय भोसले, धनाजी माने, संजय वाघमोडे, किरण इंगोले, प्रशांत कदम, महादेवी राजमाने, दिनकर मोरे, नागेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद कोरे यांनी केले व आभार कोमल ढोबळे साळुंखे यांनी मानले.