शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

मतदानापूर्वीच उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:25 IST

बिराजदार हे शेतकरी असून त्यांना शेतकरी ग्रामविकास पॅनलप्रमुखांनी बळजबरीने उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उभे केले होते, अशी चर्चा ग्रामस्थांमधून ...

बिराजदार हे शेतकरी असून त्यांना शेतकरी ग्रामविकास पॅनलप्रमुखांनी बळजबरीने उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उभे केले होते, अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे. ते प्रभाग-३ मधून सर्वसाधारण पुरुष जागेमधून निवडणूक लढवत होते. मागील आठ दिवसांपासून निवडणुकीच्या कारणावरून सतत तणावात होते. १४ रोजी गुरुवारी दिवसभर प्रचार करून संख्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागल्याने जवळील वागदरी गावातील एका दवाखान्यात उपचार घेऊन घरी गेले होते. काही काळ बरे वाटत होते. रात्री पुन्हा ९ वाजण्याच्या सुमारास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना थेट सोलापूर येथे एका सहकार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रात्री ११ वाजता पुन्हा हृदयविकाराचा झटका येऊन उपचारादरम्यान निधन झाले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गावच्या स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहीण, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

त्या प्रभागाची निवडणूक पुढे ढकलली

खैराट ग्रामपंचायत ही एकूण सात सदस्यसंख्येची आहे. सायबणा बिराजदार प्रभाग-३ सर्वसाधारण पुरुष जागेमधून निवडणूक लढवत होते. १५ रोजी मतदानासाठी मतदान यंत्रे, मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या प्रभागाची निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्या जागेची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी दिली.

फोटो

१५सायबणा बिराजदार