शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

छापा पडताच कत्तल करणारे पळाले; गोरक्षकांमुळे १२ जनावरांना मिळाले जिवदान

By संताजी शिंदे | Updated: July 2, 2023 16:07 IST

या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संताजी शिंदे, सोलापूर : तुळजापूर तालुक्यातील इटकळ निलेगाव येथे अचानक धाड टाकताच, जनावरांची कत्तल करणारे पळून गेले. गोरक्षकांनी तेथील १२ जनवारांना ताब्यात घेतले, या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गोरक्षक दिनेश धनके यांना इटकळ निलेगाव येथे गोवंशाची कत्तल सुरू आहे अशी माहिती मिळाली. माहितीवरून धनके यांनी सोलापुरातील बजरंग दलातील गोरक्षकांशी संपर्क साधला. मानद पशुकल्याण अधिकारी प्रशांत परदेशी धाराशिव येथील पोलिस उपअधीक्षक नवनीत कावत यांना माहिती दिली. पोलिसांनी मदतीने इटकळ येथे गोरक्षकांनी छापा टाकला, तेव्हां काही लोक जनावरांच्या कत्तली करीत होत्या. गोरक्षकांना पाहताच कत्तली करणारे तेथून पळून गेले. पत्रा शेडमध्ये खिलार गोवंशाची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

सोलापुरातील प्रसिद्ध गोसेवक गोपाळ सोमानी यांच्याशी संपर्क साधून जनावरांची माहिती सांगितली. तेव्हा त्यांनी एक टेम्पो पाठवून दिला, त्यानंतर सर्व जनावरे बार्शी रोडवरील अहिंसा गोशाळेत पाठवण्यात आले. कारवाई यशस्वी करण्यासाठी धाराशिव पोलीस उपअधीक्षक नवनीत कावत, महेश भंडारी, गोपाल सोमानी, पाेलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, एपीआय तायवडे बजरंग दल गोरक्षा विभाग जिल्हाप्रमुख प्रशांत परदेशी, तुळजापूर येथील दिनेश धनके, सतीश सिरसिल्ला, योगीराज जडगोणार, पवन कुमार कोमटी, विरेश मंचाल आदींचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी