शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

फटाके, गुलाल आणला; हालगीवाल्यांना मात्र दोन दिवस थांबायला सांगितलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:39 IST

ग्रामपंचायत निवडणुकीत महत्त्वाचा टप्पा म्हणजे सरपंच निवडीसाठी राजकारणातील अनेक गमतीदार किस्से पुढे येत आहेत. बैठकांमध्ये सरपंच निवडी ठरल्या होत्या. ...

ग्रामपंचायत निवडणुकीत महत्त्वाचा टप्पा म्हणजे सरपंच निवडीसाठी राजकारणातील अनेक गमतीदार किस्से पुढे येत आहेत. बैठकांमध्ये सरपंच निवडी ठरल्या होत्या. त्यामुळे सरपंच निवडीसाठी गावकारभाऱ्यांनी जंगी उत्सव करायचे नियोजन केले. तेव्हा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यामुळे बाकी निवडी रखडल्या. गावकारभाऱ्यांनी केलेल्या तयारीवर पाणी पडले आहे. निवडी नेमक्या कधी याचा अंदाज बांधत दोन दिवस थांबा, असा सल्ला कार्यकर्ते व हालगी मंडळाला दिला जात आहे.

सरपंचपद साडेसातीच्या फेऱ्यात

या निवडणूक टप्प्यातील सरपंच पदांवर अनेकवेळा गंडांतर आल्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. आरक्षणाची सोडत निवडणुकीपूर्वी न काढल्यामुळे अनेकांचे सरपंच पदाचे उमेदवार चुकले आहेत. त्यानंतर शिक्षणाच्या अटीमुळे या पदाची भीती असतानाच आरक्षण सोडती पुढे ढकल्याने तालुक्यातील आरक्षण सोडत पुन्हा होणार की काय? अशी धास्ती गाव कारभाऱ्यांना लागली आहे. यामुळे सरपंचपद साडेसातीच्या फेऱ्यात सापडल्याची चर्चा गावगाड्यात दिसत आहे.