शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पथनाट्य, वासुदेव फेरी, होम मिनिस्टर स्पर्धेद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:38 IST

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील नगरपालिकांमध्ये स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन याबाबत चांगली कामगिरी करून आपल्या शहराचे मानांकन अव्वल आणण्यासाठी दरवर्षी ...

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील नगरपालिकांमध्ये स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन याबाबत चांगली कामगिरी करून आपल्या शहराचे मानांकन अव्वल आणण्यासाठी दरवर्षी चढाओढ पहावयास मिळते.

याप्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी संघटित प्रयत्न करावेत, या उद्देशाने पाच प्रमुख घटकांवर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्य सरकारमार्फत राबविले जात आहे.

स्वच्छता राखणे, कचरा वर्गीकरण, होम कंपोस्टिंग करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, पाण्याची बचत करणे, वृक्ष लागवड करणे, ऊर्जास्रोतांची बचत करणे, प्रदूषण रोखणे या गोष्टी साध्य करण्यासाठी नागरिकांच्या मानसिकतेत बदल होऊन त्यांच्यात जबाबदारीची भावना निर्माण होणे ही काळाची गरज आहे. यासाठीच जनजागृती महिना राबविला जाणार आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, आरोग्य सभापती रफिक तांबोळी, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आरोग्य निरीक्षक संजय दौंडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

कोट ::::::::::::::::::::

या जनजागृती महिन्यात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांपासून प्रेरणा घेऊन शहरातील नागरिकांनी स्वतःमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करावी. त्याप्रमाणे कृती केल्यास या दोन्ही अभियानांना लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त होऊन अभियानाची उद्दिष्टे साध्य होतील.

- कैलास केंद्रे

मुख्याधिकारी

कोट ::::::::::::::::::::

शहरास स्वच्छ, सुंदर, हरित बनविण्यासाठी नगरपालिकेच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळण्यासाठी हा जनजागृती महिना उपयुक्त ठरेल.

- राणी माने, नगराध्यक्षा