शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोलापूरकरांनो..इकडे लक्ष द्या, जून पर्यंत लोकशाही दिन स्थगित

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: March 28, 2024 18:39 IST

एप्रिल, मे तसेच  ६ जून पर्यंत ही निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे. तसेच ६ जून पर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. त्यामुळे, जून पर्यंत म्हणजे पुढील तीन महिने लोकशाही दिनाचे आयोजन करता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जून पर्यंत आचारसंहिता लागू असल्याने पुढील तीन महिने लोकशाही दिन साजरा होणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी दिली.

नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते. भारतीय निवडणूक आयोगाने १६ मार्च लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. एप्रिल, मे तसेच  ६ जून पर्यंत ही निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे. तसेच ६ जून पर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. त्यामुळे, जून पर्यंत म्हणजे पुढील तीन महिने लोकशाही दिनाचे आयोजन करता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.