शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

घरामध्ये घुसून जमावाकडून प्राणघातक हल्ला, चौघांसह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल

By विलास जळकोटकर | Updated: August 16, 2023 19:20 IST

२५ तोळे सोने, २ किलो चांदी पाच लाखाची रोकड लंपास, दोघींचा विनयभंग

विलास जळकोटकर, सोलापूर: जमावासह घरामध्ये बेकायदेशीर रित्या घुसून घरामधील २५ तोळे सोने, २ किलो चांदी, पाच लाखाची रोकड असा ऐवज नेला. विनयभंग केल्याच्या तक्रारीवरुन चौघांसह जमावा विरुद्ध गुन्हा नोंदला आहे. ही घटना २५ ते २९ मे या कालावधीत उत्तर कसबा परिसरात घडली. न्यायालयाकडून कलम १५६ अन्वये आदेश प्राप्त झाल्याने १५ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सपना भाविन रंभिया (वय ४२), भाविन रांभिया (वय- ५०), संजय पाटील (५५), सुलताना यांच्या सह १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

यातील पिडित फिर्यादीच्या घरामध्ये भाडेकरु व घरमालकाच्या जागेच्या कारणावरुन वरील लोकांनी घरामध्ये शिरुन तोडफोड केली. प्राणघातक हत्यारासह हल्ला केला. घरातील २५ तोळे सोने, दोन किलो चांदी, पाच लाखाची रोकड रक्कम, सिलेंडर गॅस चोरुन नेल्या. तसेच फिर्यादी व त्यांच्या मुलीचा विनयभंग केला म्हणून तक्रार दिली. यावर न्यायालयाने कलम १५६ नुसार गुन्हा दाखल करुन घेण्याचे आदेश पोलिसांना दिले त्यानुसार गुन्हा नोंदला आहे. तपास सपोनि गायकवाड करीत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर