शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

मंद्रुपमध्ये अतिरिक्त तहसिल कार्यालय, तत्वत मान्यता : सहकारमंत्र्यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 17:04 IST

दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिल्याची राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़

ठळक मुद्देमंद्रुप तालुकानिर्मितीचे पाऊल़़प्रशासकीय कामांचे विकेंद्रीकरण़़ होणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरदक्षिण सोलापूर दि २१ : दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिल्याची राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़ यासंबंधी प्रस्ताव लवकरच महसुल विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मंद्रुप येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली़ वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील जनतेची अतिरिक्त तहसिल कार्यालयाची अनेक वर्षापासून मागणी आहे़ यासंदर्भात एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ या भेटीत मुख्यमंत्र्यांनी इस्लामपूर येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यास तत्वत: मान्यता देण्याचे जाहीर केले, याचवेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही मंद्रुप येथे अशा अतिरिक्त तहसिल कार्यालयाची मागणी अनेक वर्षापासून होत असल्याचे निदर्शनास आणून देताच मुख्यमंत्र्यांनी इस्लामपूर आणि मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यासाठी तत्वत: मान्यता दिल्याचे जाहीर केले़मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेनंतर मंद्रुपचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्या आहेत़ महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तातडीने प्रस्ताव पाठवून तो मंजूर करून घेऊ अशी माहिती देशमुख यांनी मंद्रुप येथे बोलताना दिली़----------------------तालुकानिर्मितीचे पाऊल़़मंद्रुप तालुका निर्मितीची मागणी अनेक वर्षापासून आहे, पण मंद्रुपमध्ये कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत़ शासकीय इमारतींची वानवा आहे़ त्यामुळे प्रशासकीय कार्यालय सुरू करताना अडचणी येत आहेत़ मंद्रुपमध्ये अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करून तालुका निर्मितीचे पहिले पाऊल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी टाकल्याचे मानले जाते़----------------------प्रशासकीय कामांचे विकेंद्रीकरण़़मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू झाल्यास प्रशासकीय कामांचे विकेंद्रीकरण होईल़ नायब तहसिलदारासह काही कर्मचारी या कार्यालयातून दाखले देणे, विविध शासकीय योजनांसाठी अर्ज स्वीकृती आदी कामे केल्याने परिसरातील जनतेची सोय होणार आहे़