शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मंद्रुपमध्ये अतिरिक्त तहसिल कार्यालय, तत्वत मान्यता : सहकारमंत्र्यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 17:04 IST

दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिल्याची राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़

ठळक मुद्देमंद्रुप तालुकानिर्मितीचे पाऊल़़प्रशासकीय कामांचे विकेंद्रीकरण़़ होणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरदक्षिण सोलापूर दि २१ : दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिल्याची राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़ यासंबंधी प्रस्ताव लवकरच महसुल विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मंद्रुप येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली़ वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील जनतेची अतिरिक्त तहसिल कार्यालयाची अनेक वर्षापासून मागणी आहे़ यासंदर्भात एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ या भेटीत मुख्यमंत्र्यांनी इस्लामपूर येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यास तत्वत: मान्यता देण्याचे जाहीर केले, याचवेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही मंद्रुप येथे अशा अतिरिक्त तहसिल कार्यालयाची मागणी अनेक वर्षापासून होत असल्याचे निदर्शनास आणून देताच मुख्यमंत्र्यांनी इस्लामपूर आणि मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यासाठी तत्वत: मान्यता दिल्याचे जाहीर केले़मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेनंतर मंद्रुपचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्या आहेत़ महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तातडीने प्रस्ताव पाठवून तो मंजूर करून घेऊ अशी माहिती देशमुख यांनी मंद्रुप येथे बोलताना दिली़----------------------तालुकानिर्मितीचे पाऊल़़मंद्रुप तालुका निर्मितीची मागणी अनेक वर्षापासून आहे, पण मंद्रुपमध्ये कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत़ शासकीय इमारतींची वानवा आहे़ त्यामुळे प्रशासकीय कार्यालय सुरू करताना अडचणी येत आहेत़ मंद्रुपमध्ये अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करून तालुका निर्मितीचे पहिले पाऊल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी टाकल्याचे मानले जाते़----------------------प्रशासकीय कामांचे विकेंद्रीकरण़़मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू झाल्यास प्रशासकीय कामांचे विकेंद्रीकरण होईल़ नायब तहसिलदारासह काही कर्मचारी या कार्यालयातून दाखले देणे, विविध शासकीय योजनांसाठी अर्ज स्वीकृती आदी कामे केल्याने परिसरातील जनतेची सोय होणार आहे़