शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

शंभूराजेंचा इतिहास आत्मसात करा :यशवंत गोसावी

By admin | Updated: May 19, 2014 00:14 IST

संभाजी आरमारतर्फे युवक मेळावा

सोलापूर : शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तलवारीच्या पातीवर नऊ वर्षे अखंडपणे औरंगजेबाला सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात पळविणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आत्मसात केल्यास महाराष्ट्र घडेल, असा विश्वास इतिहासतज्ज्ञ यशवंत गोसावी यांनी व्यक्त केला. संभाजी आरमारच्या वतीने रंगभवन सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या युवक मेळाव्यात यशवंत गोसावी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य वसंतराव पाटील, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, समाधान काळे, डॉ. विजय अंधारे आदी मान्यवर उपस्थित होते.

--------------------------

शेतकर्‍यांसाठी लढणार - श्रीकांत डांगे

संभाजी आरमार सध्य स्थितीच्या प्रश्नांवर नेहमी लढत असतो. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील अन्याय, अत्याचारांचा बिमोड करण्यासाठी आरमार तयार असते. गारपिटीने शेतकरी हैराण झाला आहे, त्यांना न्याय मिळण्यासाठी आरमार प्रयत्न करीत आहे़भविष्यात शेतकर्‍यांसाठी लढणार, असे मत यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी व्यक्त केले.