शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बळीराजासाठी मिळाला ४० कोटी अतिवृष्टीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:22 IST

बार्शी : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत बार्शी तालुक्यात पिकांचे नुकसान झाले. यासाठी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. या ...

बार्शी : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत बार्शी तालुक्यात पिकांचे नुकसान झाले. यासाठी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. या अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात ४० काेटींचे अनुदान प्राप्त झाले असून, ६७ गावांतील २७ हजार ९१५ शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप शेलार यांनी दिली.

ऑक्टोबर महिन्यात राज्यभरात अतिवृष्टी झाली. दुसऱ्या टप्प्यात २८ हजार ४१७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यासाठी शासनाकडून ४० कोटी रुपयांचा नुकसानभरपाई निधी प्राप्त झाला आहे.

---

दुसऱ्या टप्प्यातील गावे

बेलगाव : १० लाख ५ हजार , मांडेगाव : १९ लाख ८८ हजार , चारे : ७० लाख ६९ हजार , खडलगाव : १९ लाख ८६ ताडसौंदने : ३४ लाख ३० , धांमनगाव आ. : २४ लाख ५८ ,कापशी : २४ लाख ८३, सावरगाव : ६१ लाख १९, सरजापूर : ४० लाख ९७, उंबरगे : ५२ लाख १५, आळजापूर : ४० लाख १४ हजार ,बावी आ.: ५१ लाख १५ , कासारवाडी : १९ लाख ९६ ,पिंपळगाव पांगरी :२० लाख ५७, तांबेवाडी : ५६ लाख ६७, यावली : १ कोटी ५४ लाख २५ हजार , काटेगाव : ३१ लाख ७१, पांगरी : ८३ लाख २४, वांगरवाडी : ३९ लाख २१, खांडवी : ९४ लाख ६२, भानसळे : २१ लाख ,कव्हे : ५५ लाख, देवगाव : ५१ लाख , गोरमले : ९० लाख, बाभूळगाव : ५७ लाख ७४ , पांढरी : १८ लाख ५५, तावडी : ४२ लाख, ममदापूर :३७ लाख १८, नारी : १० लाख ५८, खामगाव ५३ लाख , पिंपळवाडी :१४ लाख ३४ , गताची वाडी : ९२ हजार, मानेगाव : ५७ हजार शेलगाव मा. : ३६ लाख ५८ , मिरझनपूर :३३ लाख ६७, घारी : ३७ लाख ६१, शेलगाव व्हळे : ४१ लाख ८६, आरणगाव :३९ लाख ५१, भोयरे : २७ लाख ४७, ढेम्बरेवाडी : १३ लाख ३८, नागोबाची वाडी : २४ लाख ३८, लक्ष्याची वाडी : ९३ हजार, वालवड : २० लाख ३७, उपळाई ठ. :१ कोटी ३६ लाख ६२ , पफळवाडी १० लाख ४५, चुंब : २१ लाख ४१, धोत्रे : ४३ लाख ९३,पुरी : ३७लाख २६, दहीटने : ५६ लाख ३१, राळेरास :७२ लाख ३६, उपळे दु. :१ कोटी २२ लाख ८८, सूर्डी : ८४ लाख ४६, मळेगाव :१ कोटी ८५ हजार, पाथरी : ३७ लाख २४, पानगाव : ९३ लाख, अलीपूर : ५ लाख ३०, निंबलक :३६ लाख ३४, नांदनी : ६२ लाख ८२ हजार, तर कुसलंब : ५६ लाख ५८ हजार, वानेवाडी : २५ लाख २१ हजार, इरले : ४५ लाख ८०, इरलेवाडी : ३४ लाख ७०, इंदापूर : ३२ लाख ४१, तडवळे : ७० लाख ११, शेंद्री : ५८ लाख ८३