शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अनुदानावर सौर कृषिपंपासाठी राज्यभरातून २३,५८४ अर्ज 

By काशिनाथ वाघमारे | Updated: June 1, 2023 18:15 IST

कुसूम योजना : सर्वाधिक १४५० अर्ज सोलापुरातून

काशिनाथ वाघमारे, सोलापूर: राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषिपंप वीज जोडण्याचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याची योजना शासनाने आणली आहे. कुसुम योजना असे त्याचे नामकरण झाले असून या योजनेंतर्गत महाराष्ट्रातून २३,५८४ अर्ज आले आहेत, तर महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज १,४५० हे सोलापूर जिल्ह्यातून प्राप्त झाले आहेत.

शेतकऱ्यांना सौर पंपाचा लाभ देण्यासाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा अर्थात पीएम कुसुम योजनेला राज्यात गती देण्यात येत आहे. एमएनआरई यांनी २२ जुलै २०१९ रोजी पीएम कुसुम योजनेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. १३ जानेवारी २०२१ रोजी एक लाख सौर कृषिपंप आणि ३० ऑगस्ट २०२२ रोजी पुढील एक लाख सौर कृषिपंप असे एकूण दोन लाख सौर कृषिपंप यांना मान्यता दिली. 

या योजनेंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध आहेत.  

महा ऊर्जामार्फत शेतकऱ्यांचे नव्याने अर्ज स्वीकारले जात आहेत. १७ मे २०२३ पासून ऑनलाइन पोर्टलवर अर्ज स्वीकारले जात आहेत. या पोर्टलवरील आकडेवारीचा आढावा घेत जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे. - जयेंद्र वाढोवणकर, जिल्हा व्यवस्थापक, महाऊर्जा सोलापूरसोलापूर जिल्हा आघाडीवर...

कोल्हापूर-१५८, रत्नागिरी- ०१, सिंधुदुर्ग-०१, सांगली-१८२०, ठाणे- १०, रायगड-०१, पालघर-०८, पुणे-२६०२, सातारा-१३६९, सोलापूर- १४५०, नागपूर-३०, चंद्रपूर-२०, गडचिरोली-५४, भंडारा-४२०, गोंदिया- ९४, वर्धा-०२, अमरावती-६१, अकोला- २७२, बुलढाणा-७३५, यवतमाळ-११४०, वाशिम-७७३, नाशिक-१७६९, अहमदनगर-१४१९, धुळे-११३३, जळगाव-८९६, नंदुरबार-१०३६, छत्रपती संभाजीनगर-७७९, जालना -९१९, परभणी-७३१, हिंगोली-९०७, लातूर-८२६, नांदेड-९५२, बीड-६९६, धाराशिव-५००

टॅग्स :agricultureशेतीSolapurसोलापूर