शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

उत्तर सोलापूर तालुक्यातील १४ गावांना मिळाली सदस्यपदाची संधी

By admin | Updated: January 25, 2017 18:13 IST

उत्तर सोलापूर तालुक्यातील १४ गावांना मिळाली सदस्यपदाची संधी

उत्तर सोलापूर तालुक्यातील १४ गावांना मिळाली सदस्यपदाची संधीसोलापूर आॅनलाईन लोकमत - नेतेमंडळींची मर्जी संपादन करण्यासाठी यशस्वी झालेल्यांनाच आजवर उमेदवारी मिळाली असून, उत्तर तालुक्यातील १४ गावांना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य होण्याची संधी मिळाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील १० गावे सोलापूर शहरात सामावल्यानंतर अवघी ४० गावे व ३६ ग्रामपंचायती तालुक्यात राहिल्या आहेत. दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती मतदारसंघ असलेल्या तालुक्यावर आजवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. शिवसेना-भाजपाचे केंद्रात व राज्यात सरकार असले तरी जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदार काँग्रेसचे उमेदवार विजयी करतात. त्याला कारणही साजेसे आहे. सेना-भाजपाचे नेते पाच वर्षे नागरिकांच्या संपर्कात नसतात व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत युतीचा निर्णय अगदी शेवटच्या काही मिनिटाला होतो. काही ठिकाणी युतीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता असते परंतु प्रचारात असलेलेच घोळ घालतात. असा आजवरचा अनुभव असल्याने काँग्रेस-राकाँने दिलेले त्याच-त्या गावचे उमेदवार विजयी झालेले आहेत. नान्नजच्या नागनाथ विभुते, सीताबाई अनिल गवळी, सुनंदा लक्ष्मण कोरे, यशोदा घोडके, प्रवीण भालशंकर, तिऱ्हेचे हरिभाऊ जाधव, दिलीप माने, भीमराव आदटराव, कवठ्याचे रुक्मिणी केंगार, महादेव पाटील, डोणगावच्या प्रमिला गायकवाड, शारदा आवताडे, बेलाटीचे जगन्नाथ पाटील, विजया पाटील, पाकणीचे सुभाष शिंदे, कोंडीचे घनशाम भोसले, गुळवंचीचे संभाजी इंगळे, विठ्ठल बोराडे, अकोलेकाटीचे शिवाजी क्षीरसागर, शंकर क्षीरसागर, रंजना धनंजय लामकाने, कौठाळीचे हणमंत निचळ, रामभाऊ माने, शामराव माने, उद्धव साबळे, वडाळ्याचे बळीराम साठे, पांडुरंग पवार, बाणेगावचे बाबुराव ढोणे, भारती ढोणे व ब पांडुरंग चवरे, मार्डीचे किसनराव पाटील, बाळासाहेब किसनराव पाटील, इंद्रजित पवार, ज्योती अविनाश मार्तंडे व सुरेखा बाबासाहेब पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे.----------------------------पक्षाने दिले; मात्र गावाने हुकवलेबीबीदारफळ जिल्हा परिषद गटातील सर्वाधिक लोकसंख्या बीबीदारफळ गावाची आहे. या गावच्या शिवाजी ननवरे यांना शिवसेनेने जि.प. ची उमेदवारी दिली होती. पक्षातीलच काहींनी व गावातील काहींनी विरोध केल्याने ननवरे पराभूत झाले होते. विलास साठे यांना पं.स.ची उमेदवारी दिल्यानंतरही साठे यांच्या गाडीत फिरणाऱ्यांनीच विरोधात मतदान केल्याने साठे यांचा पराभव झाला होता. पक्षाने दिले तरी गावातूनच विरोध झाल्याने गावातील सदस्य विजयी झाला नाही.