शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

काश्मीरला जाणार का?, युट्यूबरनं विचारला प्रश्न; पाकिस्तानीनं असं उत्तर दिलं, तुम्हीही हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 19:34 IST

पाकिस्तानी सरकारने जनतेच्या मनात भारताबाबत इतकं विष पेरलं ज्यामुळे तिथले जिहादी पुन्हा काश्मीर मुद्द्यावर बोलू लागलेत.

पाकिस्तानात दिवसेंदिवस वाढणाऱ्या दहशती हल्ल्यामुळे विदारक स्थिती झाली आहे. पाकिस्तानातील शहबाज शरीफ सरकार त्यांच्या देशातील बिकट परिस्थितीचा सामना करण्याऐवजी लोकांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भडकवण्याचं काम करत आहे. अलीकडेच बलूचिस्तान इथल्या ट्रेन हायजॅक आणि सैन्याच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावरून पाकिस्तानने भारतावर आरोप लावले. पाकिस्तानी सरकारने जनतेच्या मनात भारताबाबत इतकं विष पेरलं ज्यामुळे तिथले जिहादी पुन्हा काश्मीर मुद्द्यावर बोलू लागलेत.

पाकिस्तानी युट्यूबर शोएब चौधरीने त्याच्या युट्यूब चॅनेलवर तिथल्या काही लोकांना प्रश्न विचारले, तुम्हाला काश्मीरात जायला आवडेल का त्यावर जमावाने अनेक चिथावणीखोर विधाने केली. एकाने म्हटलं की, इंशाअल्लाह...जरूर जाईन, तिथं जाऊन हिंदू आणि शत्रूंना मारेन. हिंदूंना मारणे मोठे काम आहे. आम्ही इस्लाम धर्मात जन्माला आलोय. जिथं मुसलमानांचा विषय येईल तिथे जीव देऊ, शहीद होऊन जन्नतमध्ये जाऊ असं सांगितले.  त्यांच्या या विधानावरून भारतीयांना हसू आवरेना. 

दुसरीकडे पाकिस्तानातील महागाईवर लोकांना प्रश्न केला. त्यावरून आम्ही गरीब घरातच जन्माला आलोय त्यामुळे या परिस्थितीला करणार तरी काय, आम्ही रडू का, कुणाच्या रडण्यानं महागाई कमी होणारी नाही असं एकाने म्हटलं. तर घरात मुले भुकेले आहेत. याठिकाणी लोक ४-४ दिवसाला जलसाला जाऊन स्वत:ला अपमानित करून घेत आहोत. कुराणचा निर्णय चुकीचा ठरवू नका. अल्लाह ज्याला हवी त्याला इज्जत देईल अथवा जिल्लत देईल असं एका नागरिकाने म्हटलं. 

दरम्यान, स्वत:च्या देशात इतकी वाईट आणि दयनीय अवस्था असतानाही लोकांमधील मस्ती कमी नाही. एकाने असेच काही हास्यास्पद विधान केले. जर मला भारतात घुसण्याची संधी मिळाली तर मी भारताला पूर्ण उद्ध्वस्त करून परतेन. इस्लामविरोधात कुणी काही बोलले तर त्याला सोडणार नाही असं सांगत त्याने पाकिस्तान सरकारवरही नाराजी व्यक्त केली.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तान