शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

काश्मीरला जाणार का?, युट्यूबरनं विचारला प्रश्न; पाकिस्तानीनं असं उत्तर दिलं, तुम्हीही हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 19:34 IST

पाकिस्तानी सरकारने जनतेच्या मनात भारताबाबत इतकं विष पेरलं ज्यामुळे तिथले जिहादी पुन्हा काश्मीर मुद्द्यावर बोलू लागलेत.

पाकिस्तानात दिवसेंदिवस वाढणाऱ्या दहशती हल्ल्यामुळे विदारक स्थिती झाली आहे. पाकिस्तानातील शहबाज शरीफ सरकार त्यांच्या देशातील बिकट परिस्थितीचा सामना करण्याऐवजी लोकांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भडकवण्याचं काम करत आहे. अलीकडेच बलूचिस्तान इथल्या ट्रेन हायजॅक आणि सैन्याच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावरून पाकिस्तानने भारतावर आरोप लावले. पाकिस्तानी सरकारने जनतेच्या मनात भारताबाबत इतकं विष पेरलं ज्यामुळे तिथले जिहादी पुन्हा काश्मीर मुद्द्यावर बोलू लागलेत.

पाकिस्तानी युट्यूबर शोएब चौधरीने त्याच्या युट्यूब चॅनेलवर तिथल्या काही लोकांना प्रश्न विचारले, तुम्हाला काश्मीरात जायला आवडेल का त्यावर जमावाने अनेक चिथावणीखोर विधाने केली. एकाने म्हटलं की, इंशाअल्लाह...जरूर जाईन, तिथं जाऊन हिंदू आणि शत्रूंना मारेन. हिंदूंना मारणे मोठे काम आहे. आम्ही इस्लाम धर्मात जन्माला आलोय. जिथं मुसलमानांचा विषय येईल तिथे जीव देऊ, शहीद होऊन जन्नतमध्ये जाऊ असं सांगितले.  त्यांच्या या विधानावरून भारतीयांना हसू आवरेना. 

दुसरीकडे पाकिस्तानातील महागाईवर लोकांना प्रश्न केला. त्यावरून आम्ही गरीब घरातच जन्माला आलोय त्यामुळे या परिस्थितीला करणार तरी काय, आम्ही रडू का, कुणाच्या रडण्यानं महागाई कमी होणारी नाही असं एकाने म्हटलं. तर घरात मुले भुकेले आहेत. याठिकाणी लोक ४-४ दिवसाला जलसाला जाऊन स्वत:ला अपमानित करून घेत आहोत. कुराणचा निर्णय चुकीचा ठरवू नका. अल्लाह ज्याला हवी त्याला इज्जत देईल अथवा जिल्लत देईल असं एका नागरिकाने म्हटलं. 

दरम्यान, स्वत:च्या देशात इतकी वाईट आणि दयनीय अवस्था असतानाही लोकांमधील मस्ती कमी नाही. एकाने असेच काही हास्यास्पद विधान केले. जर मला भारतात घुसण्याची संधी मिळाली तर मी भारताला पूर्ण उद्ध्वस्त करून परतेन. इस्लामविरोधात कुणी काही बोलले तर त्याला सोडणार नाही असं सांगत त्याने पाकिस्तान सरकारवरही नाराजी व्यक्त केली.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तान