शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

काही भारतीय शहरांच्या नावाच्या शेवटी 'पूर' किंवा 'बाद' का लावलं जातं? तुम्हालाही नसेल माहीत कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:10 IST

Knowledge News: सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली, ज्यात विचारण्यात आलं की, "भारतातील बऱ्याच शहरांच्या नावाच्या शेवटी 'पूर' किंवा 'बाद' का असतं? अर्थातच प्रश्न उत्सुकता वाढवणारा आहे. 

Knowledge News: भारतातील शहरं जेवढे विविधतेने नटलेले आहेत, तेवढीच रंजक कहाणी त्यांच्या नावांची सुद्धा आहे. जयपूर, कानपूर, हैद्राबाद, अहमदाबाद या शहरांची नावं तर नक्कीच ऐकली असतील. अलिकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली, ज्यात विचारण्यात आलं की, "भारतातील बऱ्याच शहरांच्या नावाच्या शेवटी 'पूर' किंवा 'बाद' का असतं? अर्थातच प्रश्न उत्सुकता वाढवणारा आहे. 

'पूर' शब्दाचा अर्थ?

सोशल मीडियावरील एका व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, 'पूर' हा शब्द संस्कृतमधून आला आहे. ज्याचा अर्थ 'शहर' किंवा 'नगर' होतो. असं सांगितलं जातं की, राजे महाराजे जेव्हा एखादी वस्ती किंवा किल्ला बांधत होते तेव्हा त्यांच्या नावासोबत 'पूर' जोडलं जात होतं. उदाहरणार्थ जयपूर (जय सिंह द्वारे वसवण्यात आलं), उदयपूर (उदय सिंह द्वारे) आणि ग्वालियर (ग्वालिपूर) ही नावं हीच परंपरा दर्शवतात. असं सांगण्यात येतं की, 'पूर' कधी कधी 'किल्ला' या संदर्भातही वापरलं जात होतं.

भाषेचे तज्ज्ञ सांगतात की, 'पूर' शब्दाचा प्रयोग वैदिक काळापासून होत आला आहे आणि ऋग्वेदातही याचा उल्लेख आढळतो. उत्तर भारतासोबतच दक्षिण भारतात सुद्धा हा शब्द प्रचलित आहे. जसे की, तिरूपूर आणि काशीपूर.

'बाद' शब्द कुठून आला?

व्हिडिओत असा दावा करण्यात आला आहे की, 'बाद' मूळचा फारसीमधून आला आहे आणि तो 'आबाद' पासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ होतो 'वसवण्यात आलेलं ठिकाण' किंवा 'विकसीत वस्ती'. हा शब्द भारतात मुघलांच्या काळात जास्त लोकप्रिय झाला.  त्यावेळी फाससी भाषा प्रशासन आणि संस्कृतीचा भाग बनली होती. हैदराबाद (हैदर अलीच्या नावावर) आणि अहमदाबाद (अहमद शाह द्वारे वसवण्यात आलं). अनेकदा अशा शहरांच्या नावात शेवटी 'बाद' शब्द येतो. कारण ही शहरं पाण्याच्या स्त्रोतांजवळ वसवण्यात आले होते. जे शेती आणि जीवनासाठी आवश्यक आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स