शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

वाफोली धरणात पाणीसाठा वाढला

By admin | Updated: July 20, 2014 22:14 IST

धबधबे प्रवाहीत :

सुट्टीच्या दिवशी होतेय पर्यटकांची गर्दीबांदा : वाफोली गावचे जीवनदायीनी असलेले वाफोली धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. यामुळे या परिसरात धबधबे निर्माण झाले असून याठिकाणी सुट्टीच्या दिवशी पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत.जून महिना कोरडा गेल्याने धरण कोरडेच होते. जुलैचा पहिल्या आठवड्यात देखिल पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठ्यावर याचा परिणाम झाला. धरणात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ ३0 टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या आठ दिवसात धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरण संपूर्ण भरले आहे. वाफोलीचे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने दुथडी भरुन वाहत आहे. धरण तुडुंब भरल्याने पाण्याचा विसर्ग होत आहे. पाण्याच्या विसर्गामुळे याठिकाणी कृत्रिम धबधबे निर्माण झाले आहेत. यामुळे धरण परिसरात सुट्टीच्या दिवशी पर्यटक गर्दी करत आहेत. तसेच बांदा- आंबोली मार्गावर हे धरण असल्याने गोव्यातून आंबोलीला जाणारे पर्यटक याठिकाणी मुद्दामहून थांबून येथील निसर्ग पर्यटनाचा आस्वाद घेतआहेत. (प्रतिनिधी)