शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जलसंधारणासाठी चिरेखाणींचा उपयोग

By admin | Updated: November 11, 2016 22:33 IST

सदाशिव ओगले यांच्या प्रयत्नांना यश : जिल्हा नियोजन समिती सभेत लावून धरली मागणी

देवगड : जिल्हा नियोजन समितीमध्ये गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर देवगड तालुक्यातील जांभ्या दगडांच्या चिरेखाणींचा उपयोग जलसंधारणासाठी करण्याबाबतचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा जिल्हा परिषदेचे सदस्य सदाशिव ओगले यांनी दिली आहे. १४ आॅक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा नियोजनच्या विकास समितीच्या सभेमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा होऊन याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित विभागांची बैठक घेण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सदस्य सदाशिव ओगले यांच्यासमवेत कृषी विभाग, लघुपाटबंधारे विभाग, डिस्ट्रिक्ट मिनरल फाऊंडेशन या सर्वांची एकत्रित बैठक ५ नोव्हेंबर रोजी घेतली होती. या बैठकीमध्ये देवगड तालुक्यातील प्रायोगिक स्वरुपात १० ते १२ ठिकाणी जांभ्या दगडांच्या चिरेखाणींमध्ये हा प्रकल्प राबविण्याचे ठरले. यामध्ये दोन प्रकारे हा प्रकल्प राबविता येणार असल्याचे ओगले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)