शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

रोग नियंत्रणासाठी आयुर्वेदचा वापर करा

By admin | Updated: February 18, 2015 00:45 IST

माधवी शेट-तानावडे : तळकट येथे आरोग्य शिबिर

कसई दोडामार्ग : आयुर्वेदाचा पाया, आपले वातावरण, वनौषधी, जीवनशैली, बदलते ऋतुमान यांच्या पक्क्या पायावर आधारीत आहे. त्यामुळे रोगप्रतिबंधक म्हणून किंवा रोगनियंत्रणासाठी सुद्धा आयुर्वेदाचा आधार घेण्याचे आवाहन पणजी येथील माधवबाग आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या प्रमुख डॉ. माधवी शेट -तानावडे यांनी तळकट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित मोफत आरोग्य शिबिरात बोलताना केले. तळकट विभागात कार्यरत संकल्प प्रतिष्ठान बांदा येथील अचल आॅर्गेनिक काजू कंपनी व माधवबाग पणजी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन १५ रोजी करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी सचिन काणेकर, संजय गवस, शिरीषकुमार नाईक, राजेश देसाई, तळकट सरपंच रमेश शिंदे, झोळंबे सरपंच अमृता मेस्त्री, उपसरपंच संजय वेटे, डॉ. गोविंद देसाई, माधवबागचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपा नाईक, डॉ. स्वाती पांढरे, पंचकर्म चिकित्सक गौरव कुडाळकर, संगीता कांबळे, अपर्णा कुडतरकर, गणेश नांगरे, नाना देसाई, माजी सरपंच सुनेत्रा नांगरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. तानावडे यांनी आयुर्वेदाचे महत्त्व उपस्थितांसमोर विषद केले. त्यानंतर आहारविषयक मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, आपल्या आजाराचे मूळ कारण हे आपल्या सदोष आहारातच असते. अशा शिबिरांचा लाभ घ्यावा व आरोग्य चांगले राखावे, असे आवाहन एकनाथ नाडकर्णी यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच इसीजी व रक्ततपासणीही करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या शिबिराचा तळकट परिसरातील रुग्णांनी लाभ घेतला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विनायक गाडगीळ यांनी केले. (वार्ताहर)