शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

तिलारी धरणग्रस्त संघर्ष समितीत फूट

By admin | Updated: August 28, 2014 22:24 IST

संजय नाईक : कामात हलगर्जीपणाची टीका

दोडामार्ग : तिलारी धरणग्रस्त बेरोजगार संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत गवस हे आपल्या कामात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप समितीचे सचिव संजय नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे. समीतीतील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही पत्रकातून नाईक यांनी केली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या या समितीतच आता फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोडामार्ग तालुुक्यातील तिलारी धरणबाधित गावातील दाखलाधारकांस घरटी नोकरी देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. याची अंमलबजावणी न झाल्यामुळे या भागातील प्रकल्पबाधित बांधवानी एकत्र येत संघर्ष समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदी गेल्या काही वर्षांपासून शशिकांत गणपत गवस आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली दोन ते तीन वेळा मोठी आंदोलने करण्यात आली. शासनस्तरावरून या आंदोलनांची दखलही घेण्यात आली. यात महत्त्वाचे म्हणजे गत महिन्यात तिलारी येथे झालेल्या आंदोलनानंतर धरणग्रस्तांचा वनटाईम सेटलमेंटचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत प्रत्येक दाखलाधारकास पाच लाख रुपये देण्याचे ठरविण्यातही आले. या सर्वाचा अध्यादेश काढण्यासाठी अध्यक्षांनी मुंबई येथे जाणे आवश्यक होते. तरच १९ आॅगस्टपूर्वी हा अध्यादेश मिळण्याची व चतुर्थीपूर्वी रक्कम मिळण्याची आशा होती. मात्र, या सर्व प्रक्रियेत अध्यक्ष शशिकांत गवस हे निष्काळजीपणे वागले, असा आरोप सचिव नाईक यांनी केला आहे. संघटना कुणा एकट्यावर चालत नाही. याचा विचारही त्यांनी करावा, असे नाईक यांनी म्हटले आहे.आपण या भूमिकेपर्यंत पोहोचण्यासाठी धरणग्रस्तांच्या भावना कारणीभूत आहेत. प्रत्येक धरणग्रस्ताला उत्तर देताना तोंडघशी पडल्यासारखे होत आहे. या सर्व प्रकारात समितीच्या अध्यक्षांचा दोष आहे, असा आरोप करून राजीनाम्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)