शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

तीन प्राथमिक शाळा देशात चमकणार

By admin | Updated: October 17, 2014 00:38 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभाग : स्वच्छ भारत अभियान

रत्नागिरी : जिल्ह्यातील तीन शाळा स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर चमकणार आहेत़ त्या शाळांचे चित्रीकरण करुन त्यांचा अहवाल सादर करण्याची सूचना केंद्र शासनाकडून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला देण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे़ हे अभियान सर्व ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, शासकीय,निमशासकीय कार्यालये, बसस्थानके, रेल्वे स्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा या अभियानामध्ये समावेश करण्यात आला आहे़ आतापर्यंत रत्नागिरी जिल्हा परिषदेने सर्व शिक्षा अभियानामध्ये तसेच शैक्षणिक दर्जाबाबत राज्यामध्ये नाव कमावलेले आहे. त्यानंतर आता या स्वच्छता अभियानामध्ये जिल्हा परिषदेला नाव कमावण्याची संधी मिळणार आहे. या स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्वच शाळा जोरदारपणे राबवत आहेत़ जिल्ह्यात स्वच्छता अभियानामध्ये चांगले काम करणाऱ्या शाळांची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेकडून पाहणी करण्यात येणार आहे़ तसेच अशा शाळांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे़ याबाबतचा अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे़ या अभियानामध्ये चांगले काम करणाऱ्या शाळांची निवड शिक्षक विभागाने केली आहे़ त्यामध्ये लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ आणि संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर शाळा क्रमांक १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सायले या शाळांचा समावेश आहे़ या शाळांचे चित्रीकरण नोव्हेंबरमध्ये करण्यात येणार आहे, त्याबाबतची तयारी करण्याची सूचना निवड करण्यात आलेल्या तिन्ही शाळांना देण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी महेश जोशी यांनी दिली. निवड करण्यात आलेल्या शाळा देशात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (शहर वार्ताहर)लांजा क्रमाक ५, पूर शाळा क्ऱ १, सायले.नोव्हेंबरमध्ये चित्रिकरण होणार.स्वच्छ भारत अभियान.जिल्ह्यातील सर्व शाळांचा अभियानामध्ये सहभाग.केंद्र शासनाला अहवाल सादर होणार.