शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

तीन प्राथमिक शाळा देशात चमकणार

By admin | Updated: October 17, 2014 00:38 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभाग : स्वच्छ भारत अभियान

रत्नागिरी : जिल्ह्यातील तीन शाळा स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर चमकणार आहेत़ त्या शाळांचे चित्रीकरण करुन त्यांचा अहवाल सादर करण्याची सूचना केंद्र शासनाकडून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला देण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे़ हे अभियान सर्व ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, शासकीय,निमशासकीय कार्यालये, बसस्थानके, रेल्वे स्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा या अभियानामध्ये समावेश करण्यात आला आहे़ आतापर्यंत रत्नागिरी जिल्हा परिषदेने सर्व शिक्षा अभियानामध्ये तसेच शैक्षणिक दर्जाबाबत राज्यामध्ये नाव कमावलेले आहे. त्यानंतर आता या स्वच्छता अभियानामध्ये जिल्हा परिषदेला नाव कमावण्याची संधी मिळणार आहे. या स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्वच शाळा जोरदारपणे राबवत आहेत़ जिल्ह्यात स्वच्छता अभियानामध्ये चांगले काम करणाऱ्या शाळांची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेकडून पाहणी करण्यात येणार आहे़ तसेच अशा शाळांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे़ याबाबतचा अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे़ या अभियानामध्ये चांगले काम करणाऱ्या शाळांची निवड शिक्षक विभागाने केली आहे़ त्यामध्ये लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ आणि संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर शाळा क्रमांक १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सायले या शाळांचा समावेश आहे़ या शाळांचे चित्रीकरण नोव्हेंबरमध्ये करण्यात येणार आहे, त्याबाबतची तयारी करण्याची सूचना निवड करण्यात आलेल्या तिन्ही शाळांना देण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी महेश जोशी यांनी दिली. निवड करण्यात आलेल्या शाळा देशात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (शहर वार्ताहर)लांजा क्रमाक ५, पूर शाळा क्ऱ १, सायले.नोव्हेंबरमध्ये चित्रिकरण होणार.स्वच्छ भारत अभियान.जिल्ह्यातील सर्व शाळांचा अभियानामध्ये सहभाग.केंद्र शासनाला अहवाल सादर होणार.