शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

...तर ‘तो’ विवाह बेकायदेशीर ठरेल

By admin | Updated: May 22, 2016 00:36 IST

भारतीय बौद्ध महासभेचा इशारा : फसवणुकीपासून सावध रहा

सावंतवाडी : भारतीय बौध्द महासभा या संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय या संस्थेच्या नावाने कुणी बौध्द पध्दतीने होणाऱ्या विवाहांसाठी आवश्यक असलेल्या विवाहकरार पत्रकाचा बेकायदेशीर वापर केल्यास तो विवाह बेकायदेशीर ठरेल, असा इशारा भारतीय बौध्द महासभा शाखा सिंंधुदुर्गचे जिल्हा सचिव सिध्दार्थ कदम व जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी दिला आहे. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित भारतीय बौध्द महासभेच्या अध्यक्षपदाचा गेली ३५ वर्षे चालू असलेला वाद २ फेबुु्रवारी २०१५ रोजी विश्वासितांच्या बाजूने निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालयाने संपुष्टात आणला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या संविधानात लिहून ठेवले आहे की, ‘इंडिया’ म्हणजेच भारत त्याच पध्दतीने ‘दी बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडिया’ म्हणजेच मराठीत ‘भारतीय बौध्दमहासभा’ होय. शब्दच्छल करून हँडबिले, पावतीपुस्तके छापून जनतेची फसवणूक करतील, म्हणून या जिल्ह्यातील टीव्ही चॅनेलवरून आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी एका तालुक्यापुरता मर्यादित असलेल्या संघटनेशी संगनमत करून आचरा फेस्टिवल करण्यात आला. आता कणकवली महाल संघाला फसविण्याचा प्रकार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत कणकवली महाल संघाचे अध्यक्ष व सचिव यांना लेखी स्वरूपात ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. कणकवली महाल संघाने याचीगांभीर्याने नोंद घेऊन अशा तथाकथित नेत्यांपासून सावध रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)