शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शिवसेनेत कामांची धमक नाही

By admin | Updated: January 29, 2016 23:59 IST

नारायण राणे यांचा पत्रकार परिषदेत टोला; चौपदरीकरण कार्यक्रमात सेनेची फजिती

रत्नागिरी : युतीच्या काळात मी मुख्यमंत्री असताना व नितीन गडकरी बांधकाम मंत्री असताना चौपदरीकरणाचा निर्णय घेतला होता. मात्र, आजच्या कार्यक्रमात शिवसेनेची खरी फजिती झाली. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमध्ये कोकणातील विकासकामे करून घेण्याची धमक नाही. त्यामुळे शिवसेना म्हणजे नुसतेच ट्रेलर आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला. चौपदरीकरणाच्या संदर्भात गेल्या वर्षभरापासून काँग्रेसतर्फे आम्ही आंदोलन करत होतो. यामध्ये किती जागा जाणार, त्याचा दर काय मिळणार व मोबदल्याचे पैसे कधी मिळणार याबाबत खुलासा होत नव्हता. जिल्हा प्रशासनाची ही जबाबदारी होती. मात्र, आज गडकरींनी चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाला आपल्याला बोलावले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आपण या कार्यक्रमात चौपदरीकरणाबाबत ज्या सूचना केल्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्या आहेत. तसेच जैतापूरपेक्षा जमिनीची अधिक किंमत चौपदरीकरण प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ही मागणीही मान्य झाली असून, हेक्टरी ४० लाखापर्यंत मोबदला मिळणार आहे. या फॉर्म्युल्यानुसार काम होणार असल्याने कॉँग्रेसने आंदोलने मागे घेतली आहेत. मात्र, कुठेही भूसंपादनावेळी जबरदस्ती झाली तर कॉँग्रेस गप्प बसणार नाही.भिडे नामक व्यक्तीने मुंबई ऐवजी रायगडाच्या पायथ्याशी शिवरायांचे स्मारक करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामागे बोलविता धनी वेगळाच आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)1 फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिफायनरीचा प्रकल्प होणार असल्याची घोषणा केली. मात्र, प्रस्तावापलिकडे त्यात काहीही नाही. १५ हजार एकर म्हणजे काय हे यांनी पाहिलेय काय? त्यातील पाच हजार एकरमध्ये जंगल उभारणार असे ते सांगतात. आधी आहेत ती जंगले वाचवा. रिफायनरी प्रकल्प प्रदूषणकारी नाही, असे हे म्हणतात. परंतु, तज्ज्ञांकडून याबाबत खात्री करून घेणार आहे. जर प्रदूषणकारी प्रकल्प असेल तर तीव्र विरोध केला जाईल, असे राणे म्हणाले.2सेनेच्या आमदारांमध्ये दम नाही. हे सरकारमध्ये आहेत की नाही हे त्यांचे त्यांनाही माहीत नाही, अशी स्थिती आहे. सेनापक्षप्रमुख सरकारमधून बाहेर पडायची केवळ धमकी देतात. परंतु, ते सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवू शकत नाहीत. भाजपही चिकट आहे. त्यामुळे सत्ता सोडणार नाही. 3स्मार्ट सिटीच्या यादीत मुंबईचा समावेश नाही. मोदी यांनी मुंबईवर सूड उगवण्याची एकही संधी सोडलेली नाही. मुंबईचे महत्व कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.