शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत कामांची धमक नाही

By admin | Updated: January 29, 2016 23:59 IST

नारायण राणे यांचा पत्रकार परिषदेत टोला; चौपदरीकरण कार्यक्रमात सेनेची फजिती

रत्नागिरी : युतीच्या काळात मी मुख्यमंत्री असताना व नितीन गडकरी बांधकाम मंत्री असताना चौपदरीकरणाचा निर्णय घेतला होता. मात्र, आजच्या कार्यक्रमात शिवसेनेची खरी फजिती झाली. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमध्ये कोकणातील विकासकामे करून घेण्याची धमक नाही. त्यामुळे शिवसेना म्हणजे नुसतेच ट्रेलर आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला. चौपदरीकरणाच्या संदर्भात गेल्या वर्षभरापासून काँग्रेसतर्फे आम्ही आंदोलन करत होतो. यामध्ये किती जागा जाणार, त्याचा दर काय मिळणार व मोबदल्याचे पैसे कधी मिळणार याबाबत खुलासा होत नव्हता. जिल्हा प्रशासनाची ही जबाबदारी होती. मात्र, आज गडकरींनी चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाला आपल्याला बोलावले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आपण या कार्यक्रमात चौपदरीकरणाबाबत ज्या सूचना केल्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्या आहेत. तसेच जैतापूरपेक्षा जमिनीची अधिक किंमत चौपदरीकरण प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ही मागणीही मान्य झाली असून, हेक्टरी ४० लाखापर्यंत मोबदला मिळणार आहे. या फॉर्म्युल्यानुसार काम होणार असल्याने कॉँग्रेसने आंदोलने मागे घेतली आहेत. मात्र, कुठेही भूसंपादनावेळी जबरदस्ती झाली तर कॉँग्रेस गप्प बसणार नाही.भिडे नामक व्यक्तीने मुंबई ऐवजी रायगडाच्या पायथ्याशी शिवरायांचे स्मारक करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामागे बोलविता धनी वेगळाच आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)1 फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिफायनरीचा प्रकल्प होणार असल्याची घोषणा केली. मात्र, प्रस्तावापलिकडे त्यात काहीही नाही. १५ हजार एकर म्हणजे काय हे यांनी पाहिलेय काय? त्यातील पाच हजार एकरमध्ये जंगल उभारणार असे ते सांगतात. आधी आहेत ती जंगले वाचवा. रिफायनरी प्रकल्प प्रदूषणकारी नाही, असे हे म्हणतात. परंतु, तज्ज्ञांकडून याबाबत खात्री करून घेणार आहे. जर प्रदूषणकारी प्रकल्प असेल तर तीव्र विरोध केला जाईल, असे राणे म्हणाले.2सेनेच्या आमदारांमध्ये दम नाही. हे सरकारमध्ये आहेत की नाही हे त्यांचे त्यांनाही माहीत नाही, अशी स्थिती आहे. सेनापक्षप्रमुख सरकारमधून बाहेर पडायची केवळ धमकी देतात. परंतु, ते सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवू शकत नाहीत. भाजपही चिकट आहे. त्यामुळे सत्ता सोडणार नाही. 3स्मार्ट सिटीच्या यादीत मुंबईचा समावेश नाही. मोदी यांनी मुंबईवर सूड उगवण्याची एकही संधी सोडलेली नाही. मुंबईचे महत्व कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.