शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

रत्नागिरी-सिंधुदुर्ग :४ लाख ४० हजार ९६६ मतदार, २३ एप्रिलला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:35 IST

रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रायगड लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग पूर्णत: सज्ज आहे. या मतदारसंघात ३१ जानेवारी २०१९ पर्यंत १४ लाख ४० हजार ९६६ मतदारसंख्या आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी-सिंधुदुर्ग :४ लाख ४० हजार ९६६ मतदार२३ एप्रिलला मतदान, आचारसंहिता सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रायगड लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग पूर्णत: सज्ज आहे. या मतदारसंघात ३१ जानेवारी २०१९ पर्यंत १४ लाख ४० हजार ९६६ मतदारसंख्या आहे.

नवीन नोंदणीच्या अर्जांमुळे ही संख्या आणखी काही हजारांनी वाढणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची सर्वांनीच दक्षता घ्यावी, असे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले.रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण १४,४०,९६६ मतदारांमध्ये ७,०५३५० पुरुष व ७,३५,९९७ महिला मतदार व इतर ९ मतदारांचा समावेश आहे. नवीन मतदारांची अधिकृत नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही संख्या आणखी वाढणार आहे. २३ व २४ फेब्रुवारी २०१९ रोजी केलेल्या विशेष मतदार नोंदणीत ४८३१ अर्ज दाखल आहेत.

३१ आॅक्टोबर २०१८ पासून आतापर्यंत १७,६४३ मतदार नोंदणी अर्ज दाखल झाले असून, पडताळणी सुरू आहे. मतदानासाठी ३९३८ बॅलट युनिट, २२८९ कंट्रोल युनिट व २३७५ व्हिव्हीपॅट मशीन उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकRatnagiriरत्नागिरी