शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

रत्नागिरी-सिंधुदुर्ग :४ लाख ४० हजार ९६६ मतदार, २३ एप्रिलला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:35 IST

रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रायगड लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग पूर्णत: सज्ज आहे. या मतदारसंघात ३१ जानेवारी २०१९ पर्यंत १४ लाख ४० हजार ९६६ मतदारसंख्या आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी-सिंधुदुर्ग :४ लाख ४० हजार ९६६ मतदार२३ एप्रिलला मतदान, आचारसंहिता सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रायगड लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग पूर्णत: सज्ज आहे. या मतदारसंघात ३१ जानेवारी २०१९ पर्यंत १४ लाख ४० हजार ९६६ मतदारसंख्या आहे.

नवीन नोंदणीच्या अर्जांमुळे ही संख्या आणखी काही हजारांनी वाढणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची सर्वांनीच दक्षता घ्यावी, असे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले.रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण १४,४०,९६६ मतदारांमध्ये ७,०५३५० पुरुष व ७,३५,९९७ महिला मतदार व इतर ९ मतदारांचा समावेश आहे. नवीन मतदारांची अधिकृत नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही संख्या आणखी वाढणार आहे. २३ व २४ फेब्रुवारी २०१९ रोजी केलेल्या विशेष मतदार नोंदणीत ४८३१ अर्ज दाखल आहेत.

३१ आॅक्टोबर २०१८ पासून आतापर्यंत १७,६४३ मतदार नोंदणी अर्ज दाखल झाले असून, पडताळणी सुरू आहे. मतदानासाठी ३९३८ बॅलट युनिट, २२८९ कंट्रोल युनिट व २३७५ व्हिव्हीपॅट मशीन उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकRatnagiriरत्नागिरी