शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

राणेंना कवडीचेही मोल नाही : भास्कर जाधव

By admin | Updated: October 21, 2014 00:18 IST

कोकणातील गुंडगिरी, असंस्कृतपणा, दहशतवादाचा मतदारांनी खात्मा केला असून, हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे.

गुहागर : सिंधुदुर्गात नारायण राणेंचा झालेला पराभव म्हणजे कोकणातील गुंडगिरी, असंस्कृतपणा, दहशतवादाचा मतदारांनी खात्मा केला असून, हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे. मीच कोकणचा नेता म्हणवून नारायण राणे यांना कोकणात कवडीचेही मोल नसल्याची टीका विजयानंतर भास्कर जाधव यांनी जाहीर व्यक्त केली.जाधव म्हणाले की, नीलेश राणे यांनी माझ्या विरोधात अपक्ष उभे राहण्याची घोषणा केली होती. काँग्रेसच्या उमेदवाराला ३ हजार ३१० मते मिळाली. प्रत्यक्षात नीलेश राणे माझ्यासमोर उभे असते, तर ३५० मतेही मिळाली नसती. माझ्या पराभवासाठी काँग्रेसची मते भाजपकडे फिरवण्याचा कुटील डावही खेळण्यात आला. माझ्या विरोधात पक्षांतर्गत अनेक फुटीरही होते. २०० कोटींची कामे झालीच नाहीत, असे भासवण्याचा विरोधकांकडून प्रयत्न झाला. पक्षांतर्गत अनेकवेळा सहकाऱ्यांनीच माझ्या विरोधात तक्रारी केल्या. तरीही वेळोवेळी शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, असे जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले.आज ही स्थिती पाहता शिवसेना - भाजपची मते एकत्रित करुनही माझी मते जास्त होत आहेत. निवडणुकीपूर्वी येणाऱ्यांपैकी गीते व नातूंचा समावेश आहे. पण, जनता सतर्क आहे. केलेल्या विकासकामाला मतदान झाले, कोणीही कल्पना केली नव्हती. पण मी निवडणुकीपूर्वीच ७५ ते ८० हजार मते घेईन, असे जाहीर केले होते. याला यश आल्याचे जाधव म्हणाले. या निवडणुकीत माझे विरोधक राणे मात्र भुईसपाट झाल्याचेही जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)