शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राणेंनी राजीनामा दिल्यास नुकसान : सामंत

By admin | Updated: July 20, 2014 22:45 IST

पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : कोकणासाठी निधी, प्रकल्प खेचून आणण्याची ताकद केवळ उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यास कोकणासह राज्याचेही नुकसान होणार असल्याचे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे काम आपल्या जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून प्रामाणिकपणे करण्यात आले आहे. ज्यांनी काम केलेले नाही ते आता शिवसेनेत गेले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. राणे यांनी कोकणच्या विकासाला न्याय देण्यासाठी चांगली भूमिका घेतली. कोकणच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे. काँग्रेस आघाडीमध्ये त्यांच्यासारख्या नेत्याची कोकणासाठी गरज आहे. निधी आणि प्रकल्प खेचून आणण्याची त्यांच्यामध्येच ताकद असल्याचेही पालकमंत्र्यांनी मान्य केले.रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्ष निवडणुकीत चाललेल्या राजकारणावर भाजपाच्या नगरसेवकांनी वेगळ्या गटाची स्थापना करुन बंडखोरी केली आहे. त्यांनी भाजपाच्या नेत्यावरच अविश्वास दाखवून दिला आहे. तसेच निर्णय क्षमता नसलेले नगराध्यक्ष अशोक मयेकर त्यांना नको आहेत, असे भाजपाच्याच नगरसेवकांनी जाहीर केले आहे, असे सांगून पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक २४ जुलै रोजी सभागृहातच आपली भूमिका स्पष्ट करतील, असे सांगितले. (शहर वार्ताहर)