शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
5
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
6
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
7
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
8
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
9
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
10
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

राणेंनी राजीनामा दिल्यास नुकसान : सामंत

By admin | Updated: July 20, 2014 22:45 IST

पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : कोकणासाठी निधी, प्रकल्प खेचून आणण्याची ताकद केवळ उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यास कोकणासह राज्याचेही नुकसान होणार असल्याचे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे काम आपल्या जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून प्रामाणिकपणे करण्यात आले आहे. ज्यांनी काम केलेले नाही ते आता शिवसेनेत गेले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. राणे यांनी कोकणच्या विकासाला न्याय देण्यासाठी चांगली भूमिका घेतली. कोकणच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे. काँग्रेस आघाडीमध्ये त्यांच्यासारख्या नेत्याची कोकणासाठी गरज आहे. निधी आणि प्रकल्प खेचून आणण्याची त्यांच्यामध्येच ताकद असल्याचेही पालकमंत्र्यांनी मान्य केले.रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्ष निवडणुकीत चाललेल्या राजकारणावर भाजपाच्या नगरसेवकांनी वेगळ्या गटाची स्थापना करुन बंडखोरी केली आहे. त्यांनी भाजपाच्या नेत्यावरच अविश्वास दाखवून दिला आहे. तसेच निर्णय क्षमता नसलेले नगराध्यक्ष अशोक मयेकर त्यांना नको आहेत, असे भाजपाच्याच नगरसेवकांनी जाहीर केले आहे, असे सांगून पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक २४ जुलै रोजी सभागृहातच आपली भूमिका स्पष्ट करतील, असे सांगितले. (शहर वार्ताहर)