शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

राणेंनी राजीनामा दिल्यास नुकसान : सामंत

By admin | Updated: July 20, 2014 22:45 IST

पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : कोकणासाठी निधी, प्रकल्प खेचून आणण्याची ताकद केवळ उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यास कोकणासह राज्याचेही नुकसान होणार असल्याचे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे काम आपल्या जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून प्रामाणिकपणे करण्यात आले आहे. ज्यांनी काम केलेले नाही ते आता शिवसेनेत गेले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. राणे यांनी कोकणच्या विकासाला न्याय देण्यासाठी चांगली भूमिका घेतली. कोकणच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे. काँग्रेस आघाडीमध्ये त्यांच्यासारख्या नेत्याची कोकणासाठी गरज आहे. निधी आणि प्रकल्प खेचून आणण्याची त्यांच्यामध्येच ताकद असल्याचेही पालकमंत्र्यांनी मान्य केले.रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्ष निवडणुकीत चाललेल्या राजकारणावर भाजपाच्या नगरसेवकांनी वेगळ्या गटाची स्थापना करुन बंडखोरी केली आहे. त्यांनी भाजपाच्या नेत्यावरच अविश्वास दाखवून दिला आहे. तसेच निर्णय क्षमता नसलेले नगराध्यक्ष अशोक मयेकर त्यांना नको आहेत, असे भाजपाच्याच नगरसेवकांनी जाहीर केले आहे, असे सांगून पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक २४ जुलै रोजी सभागृहातच आपली भूमिका स्पष्ट करतील, असे सांगितले. (शहर वार्ताहर)