शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

गरिबांच्या माठाला अजूनही पसंती-स्थानिक कारागीर कमी : परप्रांतीय विक्रेते शहरांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 20:06 IST

सध्या उकाड्याने सर्वजण त्रस्त झाले आहेत. उष्म्यामुळे शरीरात पाण्याचे योग्य संतुलन ठेवण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. त्यामुळे उन्हाळ्यात थंडगार पाणी पिण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यात जर माठातील पाणी मिळाले तर मनाला वेगळेच समाधान

कणकवली : सध्या उकाड्याने सर्वजण त्रस्त झाले आहेत. उष्म्यामुळे शरीरात पाण्याचे योग्य संतुलन ठेवण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. त्यामुळे उन्हाळ्यात थंडगार पाणी पिण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यात जर माठातील पाणी मिळाले तर मनाला वेगळेच समाधान मिळते. यासाठी आजच्या काळातही गरिबांच्या या फ्रीजला (मातीचा माठ) दिवसागणिक मागणी वाढत आहे.

माठ बनविणारे स्थानिक कुंभार किंवा कारागीर कमी झाल्याने माठांचे उत्पादन घटले आहे. हे माठ आता चढ्या दराने विकले जातात. कणकवली आठवडा बाजारात तसेच अन्य ठिकाणीही माठांची मागणी वाढत आहे.पाणी हे जीवन असे म्हटले जात असताना उन्हाळ्यात एक वेळ खाण्यास काही नाही मिळाले तरी चालेल, मात्र माठातील थंड पाणी पिण्यास मिळाले तर वेगळेच आत्मिक समाधान मिळते. आजही अनेक सामान्य कुटुंबातील घरांमध्ये फ्रीज नसल्याने माठाचा वापर केला जातो. माठातील पाणी हे ज्या प्रक्रियेतून थंड होते आणि थंड झालेले हे पाणी पिण्यास जी ओढ असते ती इतर कसल्याही भांड्यातून साठवून ठेवलेल्या पाण्यास नसल्याने गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 

टॅग्स :konkanकोकणbusinessव्यवसाय