शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पोलाजी यांचा मुंबई-खेरवाडीत सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 16:18 IST

नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटीज इंडियाचे मानद कलासंचालक सा. भ. पोलाजी यांचा मुंबई-खेरवाडी बांद्रा येथील झोपडपट्टीतील ४५ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

सावंतवाडी : नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटीज इंडियाचे मानद कलासंचालक सा. भ. पोलाजी यांचा मुंबई-खेरवाडी बांद्रा येथील झोपडपट्टीतील ४५ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

‘चिल्ड्रेन्स कॉम्प्लेक्स’च्या सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडला. पोलाजी यांचा कुलसुम दुभाष यांच्या हस्ते मानपत्र, शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पोलाजी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल अलियावर जंग यांच्या संकल्पनेतील स्वच्छता, पर्यावरण, नागरिकता याबाबत झोपडपट्टीतील हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून यशस्वी केले. त्यांच्या या कार्याबद्दल या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी व्यंगचित्रकार वाईरकर, चित्रकार राम नाबर, लेखक भालचंद्र झा, डॉ. राजेश्वरी, लिंगामणी गामल, जयवंती कामत, संजय सावंत, संजय त्रिंबककर, बापू सर्वगोड, शिल्पकार गणेश क्षीरसागर, संदीप साळगावकर, विजया पारकर यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.