शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

परूळेबाजारला केंद्रस्तरीय पुरस्कार

By admin | Updated: July 10, 2014 00:19 IST

पंचायत सशक्तीकरण अभियान : ८ लाख रूपयांचे पारितोषिक

ओरोस : पंचायत सशक्तीकरण अभियानात परुळेबाजार ग्रामपंचायतीला केंद्रस्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. ग्रामपंचायतीला केंद्राकडून ८ लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच केंद्रस्तरावरील राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत परुळेबाजार ग्रामपंचायतीला ८ लाखांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. राज्यामध्ये परुळेबाजार ग्रामपंचायतीला हा मान मिळाला आहे. परुळेबाजार ग्रामपंचायतीने केलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केंद्रीय कमिटीने केली होती. या समितीत रिचा माथूर व वैशाली पाटील यांचा कमिटीत समावेश होता. यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत परुळेबाजार ग्रामपंचायतीला कोकण विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता. त्यानंतर परुळेबाजारला केंद्रस्तरावर नामांकन मिळाले होते. त्यामुळे या दोन अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या उपक्रमांची पाहणी केली पूर्ण गावाला भेट देऊन बायोगॅस, गांडूळखत, वृक्ष लागवड, गुरांची निगा, पर्यावरण संतुलन, वनराई बंधारे, म.ग्रा.रो.ह. योजना यांची पाहणी केली होती व आपला अहवाल केंद्राला सादर केला. ग्रामपंचायतीने विविध विकासकामात आघाडी घेत जनतेला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. या सर्व आघाडीवर यशस्वी कामगिरी करण्यासाठी ग्रामपंचायतीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर, गटविकास अधिकारी टी. बी. जाधव, विस्तार अधिकारी बी. आर. वायंगणकर, संजय गोसावी (कृषी), उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व विभागांचे कर्मचारी, ग्रामसेवक मंगेश नाईक, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील ग्रामस्थ यांचे विशेष योगदान व सहकार्य दिले आहे. जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच ग्रामपंचायतीने केंद्रस्तरावरील पुरस्कार मिळविण्याचा मान परुळेबाजार ग्रामपंचायतीने मिळविला आहे.नीलेश सावंत, माजी सभापती सुनिल म्हापणकर यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले आहे. सरपंच प्रदीप प्रभू यांनीही सर्वांचे सहकार्य मिळाल्याने हे यश मिळाल्याचे मत व्यक्त केले. लवकरच दिल्ली येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचा गौरव होणार आहे. या यशाबद्दल ग्रामपंचायतीचे अभिनंदन होत आहे. (वार्ताहर)